
कृषी विद्यापीठाच्या विभाजनाला विरोध
गोवंश संरक्षणाच्या कार्यात संभ्रम
अकोला जिल्ह्य़ाला ३ हजार ५०० शेततळ्यांचे लक्ष्य असताना फक्त ३८१ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे.
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पश्चिम विदर्भात शिवसेनेला चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे.
शेतकरी आत्महत्यांमागे विवाहखर्च आणि हुंडा यांचा हात असल्याचे बोलले जाते.
विविध उपाययोजना राबविण्यात येऊन या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
भारिप-बहुजन महासंघाची स्थापना उपेक्षित बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी झाली.
देशातील महत्त्वाकांक्षी पंतप्रधान मुद्रा योजनेची महाराष्ट्रात गती मंदावली आहे.
‘आयसीटी’च्या आधारावर मूल्यांकन होणार
अकोला महापालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे.