
घराच्या परसबागेत, उकिरडय़ावर, कोपऱ्यातील मोकळय़ा जागेवर एखादे गोल भोपळय़ाचे वेल लावले जात असत.
घराच्या परसबागेत, उकिरडय़ावर, कोपऱ्यातील मोकळय़ा जागेवर एखादे गोल भोपळय़ाचे वेल लावले जात असत.
काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे सत्ताधारी भाजपनेही ठरवल्याचे लातूरकरांना आता कळून चुकले आहे.
खरीप हंगामाच्या आढावा बठका घेऊन सरकारची जय्यत तयारी सुरू असल्याचे सांगितले जात असले
ठिबक, तुषार सिंचन, एसटीपी अशी अत्याधुनिक व्यवस्था उभी केली.
वाघधरे यांनी सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती.
दरवर्षी खरीप हंगामाच्या वेळेला सरकारतर्फे बी-बियाणे व खताचा मुबलक साठा आहे.
प्रामुख्याने आशिया खंडात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या शेवग्याला चमत्कारी वृक्ष म्हणून संबोधले जाते.
लातूरच्या पाणीटंचाईवर बोलताना सर्वच राजकीय मंडळी पाण्याबाबत आम्ही राजकारण करणार नाही
पुराणकाळापासून आपल्या देशात गायीचा सांभाळ होत असे. घरोघरी भरपूर दूध मिळत असे.
जलसंपदा विभागाचे माजी सल्लागार या. रा. जाधव यांची अपेक्षा
पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी परतूर येथील पाणीपुरवठय़ाच्या कामासाठी आणखी १० दिवस लागतील.