
आपल्याकडे जमिनीला केवळ उपयोगी वस्तू असे न पाहता तिला देवतेचे स्वरूप पूर्वीपासून देण्यात आले आहे.
आपल्याकडे जमिनीला केवळ उपयोगी वस्तू असे न पाहता तिला देवतेचे स्वरूप पूर्वीपासून देण्यात आले आहे.
गतवर्षी पावसाच्या अवकृपेमुळे डाळींच्या उत्पादनात देशभर सरासरी २५ टक्के घट झाली.
अन्नधान्याचे उत्पादन वाढावे यासाठी पहिल्या हरितक्रांतीनंतर उत्पादनवाढीसाठी रासायनिक खताचा आधार घेतला गेला.
जलयुक्त शिवार योजना राज्य सरकारने जाहीर केली. या योजनेला लोकसहभागातून मोठा प्रतिसाद मिळाला.
भारतातील वाणाला प्राचीन परंपरा आहे. कडधान्य, गळीत धान्य व विविध खाद्यपदार्थाचे अनेक वाण आपल्याकडे होते
खडसेंकडून श्रेयासाठी आटापिटा असल्याचा नागरिकांना प्रत्यय निम्नतेरणा प्रकल्पातून ५० लाख लिटर व मिरज जलदूतद्वारे ५० लाख लिटर लातूरला पाणी दिले…
‘सरकार आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला’ अशी अवस्था महापालिकेची झाली आहे.
सर्वाधिक आयुष्यमान असलेले चिंचेचे झाड शेतकऱ्याला आर्थिकदृष्टय़ा अतिशय चांगले उत्पन्न देते.
सततच्या तीव्र पाणीटंचाईने लातूरकरांची शब्दश: झोप उडवली आहे.
दयानंद महाविद्यालयातर्फे चालवण्यात येत असलेल्या विद्याíथनी वसतिगृहात तब्बल ५०७ मुली आहेत.
मोलॅसिस (मळी)चा वापर पशुखाद्यासाठी कसा करता येईल यासाठी क्युबा देशाने शास्त्रज्ञ कामाला लावले.
गेल्या काही वर्षांत हवामान बदलाचे चटके आपल्याला सहन करावे लागत आहेत.