
काम न करता कार्यालयात बसून ठेवण्याची शिक्षा; वेतनापोटी पालिकेचे सव्वादोन कोटी रुपये खर्च
काम न करता कार्यालयात बसून ठेवण्याची शिक्षा; वेतनापोटी पालिकेचे सव्वादोन कोटी रुपये खर्च
परिणामी, बहुसंख्य गृहसंकुलांमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मिती बंद पडली आहे.
रस्त्याची दुरुस्ती तब्बल पाच कोटी ९५ लाख रुपयांना पडणार असून मुंबईकरांसाठी हे रस्ते महागडे ठरणार आहेत.
भांडुप संकुलात प्रतिदिन १,९१० दशलक्ष लिटर आणि मध्य वैतरणा प्रकल्पांतर्गत प्रतिदिन ९०० दशलक्ष लिटर क्षमतेचे शुद्धीकरण केंद्र आहे.
करोनाच्या संकटामुळे सर्वच यंत्रणांच्या महसुलावर परिणाम झाला आहे.
गणेशोत्सवानंतर करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली होती.
पंचतारांकित हॉटेलना त्यांच्या दर्जानुसार प्रतिदिन प्रतिखोली २००० ते ५००० रुपये दर पालिके कडून देण्यात येत होते.
काही वर्षांपूर्वी काळबादेवी येथील हनुमान गल्लीतील इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये अग्निशमन दलातील चार वरिष्ठ अधिकारी शहीद झाले होते.
पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधून दररोज मोठ्या संख्येने नागरिक नोकरीच्या निमित्ताने दक्षिण मुंबई आणि आसपासच्या परिसरात येत असतात.
दरवर्षी मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबई सेंट्रलमधील मराठा मंदिर चित्रपटगृहाच्या आसपासचा परिसर जलमय होतो.
गेली ६० वर्षे अडगळीत पडलेला हा कारंजा आणि त्यावरील दिव्याची डागडुजी करण्यात आली आहे.