
भारताचा रेशो वाईट असण्याला भांडवलसघनता हे कारण नसून चक्र स्लो चालणे हे कारण आहे.
भारताचा रेशो वाईट असण्याला भांडवलसघनता हे कारण नसून चक्र स्लो चालणे हे कारण आहे.
माणूस जीवनाच्या निरनिराळ्या प्रांतांत ज्या भूमिकांमध्ये असतो त्याही एकाच स्तराच्या असतील असे काही नसते.
मायक्रो/मॅक्रो अशा दोनच दोन पातळ्या नसून प्रत्येक पातळीकडे दोन्ही व्ह्यूजनी बघता येते.
सध्या विविध रंगांत पण प्रतिक्रियावादी असा जो विकासाला विरोध करणारा (प्र)वाद पसरला आहे
शेती-जमीनदारी आणि मध्ययुगीन संकृती हा मानवाच्या जीवनातील सर्वात दुष्ट काळ होता.
मार्क्सच्या काळात औद्योगिक क्रांती प्राथमिक अवस्थेत होती.
ओघांना व टप्प्यांना एकमेकांशी जोडण्याचे काम व्यापारी आणि दुकानदार करत असतात.
श्रमाला, श्रमिकाच्या दृष्टीने एक ऋण-उपयोगमूल्य असते, ही सर्वमान्य कल्पना आहे.
आपला सूर्य जळत आहे आणि त्याचबरोबर तो विझतही जात आहे हे एक अटळ वास्तव आहे.
घट म्हणजे मडके आणि पट म्हणजे कापड. हे दोन्ही संघात (कॉम्पोझिट्स) आहेत.