
निवडणुकीपुरते शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण प्रीमियम स्टोरी
सरकारच्या आयात- निर्यात धोरणातील धरसोडीमुळे कांदा, सोयाबीन, कापूस, कडधान्ये यांचे उत्पादन घेणारा शेतकरी नाराज आहे.
सरकारच्या आयात- निर्यात धोरणातील धरसोडीमुळे कांदा, सोयाबीन, कापूस, कडधान्ये यांचे उत्पादन घेणारा शेतकरी नाराज आहे.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार आधारभूत किमतीची ग्वाही मोदी सरकार येण्यापूर्वीच शेतकऱ्यांना मिळाली होती. पण प्रत्यक्षात गेली दहा वर्षे त्याची पूर्तता झाली…
गेले दीड महिना पावसाने मारलेली दडी पाहता महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांसाठी दुष्काळ निश्चित झाला आहे.
कांद्याच्या बाबतीतले सरकारचे धरसोडीचे धोरण सध्या आपण सगळेच जण बघत आहोत. पण तांदूळ, गहू, डाळी या धान्यांच्या बाबतीतला अनुभवही फारसा…
अमेरिका, युरोप, संयुक्त राष्ट्रसंघाने हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या धोरणाची चिकित्सा करण्याची, त्यातून धडा घेण्याची गरज आहे. भारतात असलेल्या अन्नधान्याच्या साठ्यामुळे…