राजेंद्र जाधव

Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण प्रीमियम स्टोरी

सरकारच्या आयात- निर्यात धोरणातील धरसोडीमुळे कांदा, सोयाबीन, कापूस, कडधान्ये यांचे उत्पादन घेणारा शेतकरी नाराज आहे.

Farmers Movement
आधारभूत तिढा कुठवर नेणार?

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार आधारभूत किमतीची ग्वाही मोदी सरकार येण्यापूर्वीच शेतकऱ्यांना मिळाली होती. पण प्रत्यक्षात गेली दहा वर्षे त्याची पूर्तता झाली…

onion and tomato
बेभरवशाचा निर्यातदार हीच ओळख!

कांद्याच्या बाबतीतले सरकारचे धरसोडीचे धोरण सध्या आपण सगळेच जण बघत आहोत. पण तांदूळ, गहू, डाळी या धान्यांच्या बाबतीतला अनुभवही फारसा…

निर्यात बंदीवर टीका करताय ? अहो, कर्तृत्ववान भारतीय शेतकऱ्यांनी आपल्याला महागाईपासून वाचवलंय…

अमेरिका, युरोप, संयुक्त राष्ट्रसंघाने हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या धोरणाची चिकित्सा करण्याची, त्यातून धडा घेण्याची गरज आहे. भारतात असलेल्या अन्नधान्याच्या साठ्यामुळे…

ताज्या बातम्या