राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निष्काम कर्माचे धोरण स्पष्ट करताना म्हणतात, मनुष्य प्रथमावस्थेत इतका स्वार्थी असतो की त्याला स्वत:च्यापुढे दुनियेचे काहीच महत्त्व…
निष्काम कर्मयोग या संकल्पनेबद्दल विचार व्यक्त करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात- प्रत्येक सद्ग्रंथातून व शास्त्रांतूनही निष्काम कर्माची महती वर्णिली आहे.
भक्तीमार्ग सोपा नाहीच हे स्पष्टच करून स्वत:ला भक्त म्हणून मिरविणाऱ्या अपप्रवृत्तीविषयी विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘आपल्या घरातील माणसांनासुद्धा…
उपासकांच्या मनोवृत्तीच्या दोन प्रवाहांचे निरूपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले. महाराज उपासना मार्गाबद्दल सांगतात, ‘तुम्हाला जर प्रथम मार्गाचे भक्त व्हायचे असेल…