
महाराजांनी गांधींची अनेक कार्ये पुढे नेली. महाराज म्हणतात, गांधीजींना सत्कर्म, सद्धर्म, सत्यानुभवाच्या समोर राजकीय स्वराज्याची फार किंमत नव्हती.
महाराजांनी गांधींची अनेक कार्ये पुढे नेली. महाराज म्हणतात, गांधीजींना सत्कर्म, सद्धर्म, सत्यानुभवाच्या समोर राजकीय स्वराज्याची फार किंमत नव्हती.
स्थित्यंतर होत असताना काळाशी सुसंगत असा बदल घडताना आपण मात्र समाजाचे उत्तम घटक बनून स्थिरता आणायचा प्रयत्न करावा!
अध्यात्म व धर्माच्या नावावर होणारी भोंदूगिरी टाळण्यासाठी धर्मप्रचारकांकरिता परीक्षा असावी आणि प्रचारार्थ परवाने असावेत.
महाराज देशातील प्रभावशाली घटकांना उद्देशून म्हणतात, ‘पंडितांनो देश- काल- परिस्थिती पाहून जनतेला आपला मार्ग सांगा.
जगात अनेक हेतूंनी अनेक शाळा चालविल्या जात आहे. ब्रह्मविद्येच्या शाळा आहेत. व्यवहारविद्येच्या शाळा आहेत.
सेवा व सत्तेची महती विशद करताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, ‘सत्ता ही दंडादी उपायांनी मानवसमाजाला व्यवस्थित ठेवण्यासाठी असून सेवा…
सेवेच्या विविधांगांविषयी व्यक्त होताना, गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भाषणातून सत्तालोलुपांना उद्देशून सेवेतून क्रांतीची वाट दाखवताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात-…