
महाराजांनी १९४५ पासून हरिजनाला मंदिर प्रवेश, सार्वजनिक विहिरीवर सर्वांनाच पाणी भरण्याचा हक्क असला पाहिजे यासाठी जनजागृती करून चळवळीचे नेतृत्व केले
महाराजांनी १९४५ पासून हरिजनाला मंदिर प्रवेश, सार्वजनिक विहिरीवर सर्वांनाच पाणी भरण्याचा हक्क असला पाहिजे यासाठी जनजागृती करून चळवळीचे नेतृत्व केले
आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेची मजल नेत्यांची, राज्यकर्त्यांची घरे पेटविण्यापर्यंत गेली आहे. आरक्षण आंदोलनात याचा प्रत्यय येतो.
एका कवी संमेलनाला संबोधताना महाराज म्हणतात, ‘‘साहित्य संमेलनाच्या रूपाने उत्तम विचारांच्या कवींचा संगम झालेला पाहून विकासमार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या खेडूत जनतेलादेखील…
तीर्थाचे ठायी आज अनेक हीन प्रकार चालू असले तरी मुळात तीर्थाला भारतीय संस्कृतीत एक विशेष स्थान आहे हे लक्षात घेतले…
अनेक महापुरुषांनी विविध अनुभव घेऊन काढलेले सार सर्वांसाठीच असते हे लक्षात घेऊन, त्या मार्गाने सामुदायिक शक्तीतून नवे जग आकारास आणले…
विनोबांच्या भूदान योजनेची व्यापकता कळल्यावर महाराजांनी उदात्त भावनेने श्रीगुरुदेव सेवा मंडळाची ‘भूमि विश्वस्त योजना’ भूदान चळवळीत विलीन केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९४६ पासून ग्रामसुधारणेचा व पुनर्रचनेचा प्रश्न श्रीगुरुदेव सेवामंडळाद्वारे हाती घेतला.
‘‘समाजात केवळ मनाच्या व बुद्धीच्या एकाच पातळीचे लोक नसून भिन्नभिन्न थरांतील लोक असतात.
जिव्हाळय़ाने काम करणारा शिक्षक हा आपले जीवन व अंत:करण त्या शिक्षणात ओतीत असल्यामुळे अल्पावधीतच फार मोठे कार्य करून दाखवू शकतो.
ही दिवाळी आहे की दिवाळखोरी हा प्रश्न पडतो! इतरांसारखे न केल्यास धर्मबाह्य वर्तन ठरण्याची भीती असते.
महाराज म्हणतात, ‘‘महाराष्ट्राच्या इतिहासात असा एक काळ येऊन गेला की, ज्यावेळी जाणते लोक समाजजागृतीची जबाबदारी विसरून पांडित्याच्या आहारी गेले.
माणसासारखे सुखाने राहताही आले पाहिजे आणि कामगारासारखे प्रत्येकाला राबताही आले पाहिजे.