
‘आवडतो मज कण-कण इथला, न सुटे प्रेम मनाचे- मज वेडची गुरुकुंजाचे’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या भजनातून त्यांचे गुरुकुंज आश्रमाविषयीचे…
‘आवडतो मज कण-कण इथला, न सुटे प्रेम मनाचे- मज वेडची गुरुकुंजाचे’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या भजनातून त्यांचे गुरुकुंज आश्रमाविषयीचे…
ईश्वराचे काम म्हणजे तरी काय? आम्ही आतापर्यंत अनेक महापुरुषांच्या व अवतारांच्या कथा ऐकत आलो आहोत.
आपली दिनचर्या सुधारावी लागेल आणि आपल्या मनापासून, घरापासून, मित्रांपासून व गावापासून तयारी सुरू करावी लागेल.
समयदानाची संकल्पना मांडताना महाराज म्हणतात : समयदान म्हणजे दिवसाच्या २४ तासांपैकी फक्त एक – एक तास आपल्या बांधवांसाठी देणे.
‘‘सत्ताधारी पक्ष, जनतेतील अनेक लहानथोर पक्ष यांनी एकाच दिशेने राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात शक्ती खर्ची घातली तर ते कार्य करू शकणार नाहीत…
देश आपत्तीत असता व्यक्तीने शब्दब्रह्माचा घोष करण्याऐवजी देशाची स्थिती सुधारण्याची जबाबदारी पार पाडावी यातच धर्म व देवसेवा आहे.’’
भारतीय संस्कृतीतील प्रथा, परंपरा व रूढी यांचाच नीट अर्थ लावून त्यांना शुद्ध व मानवोपयोगी करण्यासाठी, श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा जन्म झाला…
राष्ट्राराष्ट्रांत युद्ध जुंपण्याच्या मुळाशी कोणातरी राष्ट्रचालकांचा कमीअधिक स्वार्थ वा गुन्हा असतो आणि त्याची कटू फळे मात्र जनतेला भोगावी लागतात.
अध्यात्माचा देश म्हणून आपल्या देशाचा कितीही गाजावाजा झालेला असला तरी, आपल्यातील धर्मग्रंथांची खरी परीक्षा आपणास अजून झालेली नाही.
‘जना घालावे साकडे। हेचि अभाग्य रोकडे’ हे वचन ध्यानात ठेवून, ‘भिक्षापात्र अवलंबणे’ आपण सोडून दिले पाहिजे.
पुढाऱ्यांनी तुरुंगात जीवन घालविले आणि आम्ही वाटेल ते हाल सोसलेत का? त्याचे उत्तर बाहेर धुंडाळण्याची गरज नाही.
राजकारण स्वत:च्या लहरीने जनतेच्या जीवनाशी खेळू लागले आणि धर्मकारणाने श्रद्धेच्या आधारे जिकडे तिकडे आपले हातपाय पसरले.