
२०२५ ची सिंहगणना अंदाजे ३५ हजार चौरस किलोमीटर परिसरात होणार आहे. ती सौराष्ट्रातील १३ प्रशासकीय वन विभागांमध्ये केली जाणार असून…
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
२०२५ ची सिंहगणना अंदाजे ३५ हजार चौरस किलोमीटर परिसरात होणार आहे. ती सौराष्ट्रातील १३ प्रशासकीय वन विभागांमध्ये केली जाणार असून…
वर्षाची सुरुवातच वाघांच्या मोठ्या शिकार सत्राने झाली. एकट्या महाराष्ट्रात २५ वाघांच्या शिकारी झाल्याचे केंद्रीय अधिकारी सांगत आहेत, तर संपूर्ण भारतात…
भारतात चित्ता परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘प्रोजेक्ट चित्ता’ पर्यावरणीयदृष्ट्या न्याय्य नाही, हा आक्षेप आता संशोधनपत्रिकेनेही नोंदवला आहे…
महाराष्ट्रासह बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यांमध्ये वाघांच्या अवयवांच्या बेकायदा तस्करींचे प्रमाण अधिक आहे.
बहेलिया समाजातील संघटित टोळ्या स्टीलचे आणि मानवी जबड्याच्या आकाराचे सापळे वापरण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. हे सापळे ‘बहेलिया ट्रॅप’, ‘कटनी ट्रॅप’ म्हणूनही…
या वर्षातील बहुतेक मृत्यू हे व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्याच्या बाहेर झाले आहेत. वाघांची संख्याही आता बाहेर अधिक आहे. त्यामुळे खात्याच्या सीमारेषेत…
व्याघ्रकेंद्रित पर्यटनाचा हा डोलारा इतका पसरत चालला आहे की वाघाला त्याचे खासगी जीवन शांतपणे जगता येत नाही.
भारतात पहिल्यांदाच ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) मुळे तीन वाघ आणि एक बिबट मृत्युमुखी पडले.
‘रेडिओ कॉलर’ ही यंत्रणा येण्याआधीही वाघांचे स्थलांतर होतच होते. पण या यंत्रणेमुळे अलीकडच्या काही वर्षांत वाघांच्या स्थलांतरावर लक्ष ठेवणे, त्याची…
तृणभक्षी प्राण्यांच्या शोधात शेतात येणाऱ्या वाघांसाठी वीजप्रवाह, विषप्रयोग याचा वापर गावकरी करत आहेत. नुकताच वयात आलेला आणि आईपासून वेगळा झालेला…
‘कॅग’च्या अहवालात भारतीय लष्कराच्या ‘रीमाउंट अँड व्हेटर्नरी कोअर’मधील उणिवा उघड झाल्या.
अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक या तीन जिल्ह्यांत बिबट्यांची संख्या अधिक आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात ३०० हून अधिक बिबटे आहेत. त्यामुळे…