
संरक्षित क्षेत्रातील धार्मिक स्थळांवर भाविकांची श्रद्धा असली तरीही वाढत्या वन्यजीवांच्या संख्येमुळे त्यांच्या जिवाला धोका आहे. यासंदर्भात वनखात्याने वेळोवेळी निर्बंध लावण्याचा…
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
संरक्षित क्षेत्रातील धार्मिक स्थळांवर भाविकांची श्रद्धा असली तरीही वाढत्या वन्यजीवांच्या संख्येमुळे त्यांच्या जिवाला धोका आहे. यासंदर्भात वनखात्याने वेळोवेळी निर्बंध लावण्याचा…
१९५० पासून इंडोनेशियातील ७४ दशलक्ष हेक्टर (२८५,७१५ चौरस मैल) पेक्षा जास्त वर्षावन, जे जर्मनीच्या आकारापेक्षा दुप्पट आहे, पाम तेल, कागद…
सारस पक्ष्यांचा वावर, स्थलांतर अशा बाबींचा अभ्यास केला जाणार आहे. हा अभ्यास महत्त्वाचा आहेच, पण सध्याच्या स्थितीत सारस वाचवण्यासाठी त्याच्या…
महाराष्ट्रात वाघांची शिकार उघडकीस आल्यानंतर इतर राज्यांतूनही शेकडो वाघांची शिकार झाल्याचे आता उघड होते आहे. याचा तपास आता केंद्राच्या चार…
प्राणीसंग्रहालय, पुनर्वसन व बचाव केंद्र तसेच संक्रमण केंद्रात तेथील पशुवैद्यकीय अधिकारी, त्या केंद्राचे काळजीवाहक यांच्याव्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींना वन्यप्राणी हाताळता…
ज्या प्रजाती खूप पूर्वीपासून नष्ट झाल्याचे वाटले, त्या अजूनही अस्तित्वात आहेत. फक्त त्यांना चिकाटीने शोधण्याची गरज आहे. याच पद्धतीने संवर्धन…
२०२५ ची सिंहगणना अंदाजे ३५ हजार चौरस किलोमीटर परिसरात होणार आहे. ती सौराष्ट्रातील १३ प्रशासकीय वन विभागांमध्ये केली जाणार असून…
वर्षाची सुरुवातच वाघांच्या मोठ्या शिकार सत्राने झाली. एकट्या महाराष्ट्रात २५ वाघांच्या शिकारी झाल्याचे केंद्रीय अधिकारी सांगत आहेत, तर संपूर्ण भारतात…
भारतात चित्ता परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘प्रोजेक्ट चित्ता’ पर्यावरणीयदृष्ट्या न्याय्य नाही, हा आक्षेप आता संशोधनपत्रिकेनेही नोंदवला आहे…
महाराष्ट्रासह बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यांमध्ये वाघांच्या अवयवांच्या बेकायदा तस्करींचे प्रमाण अधिक आहे.
बहेलिया समाजातील संघटित टोळ्या स्टीलचे आणि मानवी जबड्याच्या आकाराचे सापळे वापरण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. हे सापळे ‘बहेलिया ट्रॅप’, ‘कटनी ट्रॅप’ म्हणूनही…
या वर्षातील बहुतेक मृत्यू हे व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्याच्या बाहेर झाले आहेत. वाघांची संख्याही आता बाहेर अधिक आहे. त्यामुळे खात्याच्या सीमारेषेत…