
नरसिंह रावांना आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला असता तर देशांतर्गत दुर्लक्षित अशा अनेक घटकांचा विकास झाला असता.
नरसिंह रावांना आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला असता तर देशांतर्गत दुर्लक्षित अशा अनेक घटकांचा विकास झाला असता.
नरसिंह रावांनी ताबडतोब मंदिर-मशीद पुन्हा बांधण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली.
नरसिंह राव सरकारच्या काळात परकीय चलनाचा ओघ वाखाणण्यासारखा सुरू झाला होता…
भारतात जादूच्या कांडीप्रमाणे झालेली सर्वागीण प्रगती पाहून बहुतेक देशांतील प्रमुखांना आश्चर्य वाटले.
पंतप्रधानांनी अष्टमीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तिथे जाऊ नये असे माझे स्पष्ट मत होते
१ जुलैला नरसिंह रावांनी रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे ‘जोर का धक्का धीरे से लगे’ असाच होता!
सकाळची शिफ्ट संपल्यानंतर त्या दोन्ही ऑपरेटर्सना मी बोलावले. त्यांच्याकडून घडलेल्या घटनेचा तपशील समजून घेतला.
२८ जून रोजी सकाळी मुलींनी नरसिंह रावांना डायनिंग टेबलजवळ आणून ओवाळले.
राजीवजींच्या हत्येची सहानुभूती पक्षाला मिळेल असे सर्वानीच गृहीत धरले होते.
१९९१ च्या निवडणुकीत शेवटचे दोन दिवस नरसिंह राव प्रचारासाठी नागपूरला आले होते.
नरसिंह रावांसोबत मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना साधारणत: मंत्र्यांमध्ये दिसून न येणाऱ्या अनेक गुणांचा अनुभव येत गेला.
आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नरसिंह रावांना आंध्र प्रदेशातील हनमकोंडा येथून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती.