
किमान आधारभाव, सरकारने धान्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करणे यामुळे शेतकरी तर सक्षम होणार नाहीतच, पण महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल आणि…
किमान आधारभाव, सरकारने धान्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करणे यामुळे शेतकरी तर सक्षम होणार नाहीतच, पण महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल आणि…
आज मिलेट्सचा नामजप सर्वत्र सुरू आहे, पण हरितक्रांतीपूर्वी देश मिलेट्सवरच जगत होता. आपण जिला क्रांती म्हणून संबोधतो तिने ज्वारी, बाजरीसारखी…
कृषिविकासासाठी पाणी, खते, तंत्रज्ञान अशा सर्व प्रश्नांवर मात करता येणे शक्य आहे. अनेक गावांनी ती करून दाखविली आहे. विकासाचे प्रारूप…
सध्या भारतात उसापासून किंवा तांदळापासून इथेनॉलनिर्मिती केली जाते. पण भरमसाट पाणी लागणाऱ्या या पीकांपेक्षा ज्वारीपासून इथेनॉलचा पर्याय अधिक लाभदायक ठरेल…
स्वातंत्र्यापासून आजवर महागाई कशामुळे वाढली, राजकीय धोरणांचा त्यावर कसा प्रभाव पडला, याचा हा सविस्तर मागोवा.
यापुढे नोकरीत रुजू होणाऱ्यांना निवृत्तिवेतन योजनेचा लाभ मिळणार नाही असे २००४ साली भारत सरकारने जाहीर केले.
चीनमधील शेती क्षेत्राशी तुलना केल्यावर दिसणारे चित्र चीनचे सामर्थ्य दाखवणारे आहेच
ग्राहक मूल्य निर्देशांकात झालेली घसरण ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते ही घसरण अल्पजीवी ठरणार आहे.
या परिसरातील सर्वात गरीब शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न नऊ लाख रुपये एवढे आहे!
यंदा देशात साखरेचे उत्पादन अवाच्यासवा होणार, यामागे उसालाच प्राधान्य देणारे महाराष्ट्रातील धोरण हे एकमेव कारण नाही… धोरणातला हा एकारलेपणा तर,…
शेतीविषयक संशोधनातून कमी पाण्यात वाढणारी पिके शोधण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, इक्रीसॅट या संस्थेने कमी पाण्यात सहा ते सात महिन्यांत तयार…
पाणी म्हणजे जीवन! या मूलभूत स्रोताची आपल्या देशात विलक्षण टंचाई आहे. जागतिक लोकसंख्येच्या १८ टक्के लोक भारतात राहतात आणि निसर्गाने…