
जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा टाहो; पालघर कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांची वानवा
जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा टाहो; पालघर कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांची वानवा
एकेकाळी सरासरी उत्पन्नामध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या वाडा एसटी बस आगाराचे करोनाच्या संक्रमणात तब्बल पाच कोटी रुपयांनी उत्पन्न घटले आहे.
शेकडो मैल पायपीट करूनही गावी आलेल्यांना रोजगाराचा प्रश्न कायम
शासनाकडून विविध शासकीय योजनांचा आधार घेऊन बालमृत्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या अहवालामध्ये संतोष सस्ते हे दोषी असल्याचे आणि हा छापा पूर्णपणे बोगस असल्याचे सिद्घ झाले आहे.
अवकाळी पावसामुळे हा व्यवसायच सुरू करता आला नसल्याने त्याचा फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे
वडिलांच्या मृत्यूनंतर गणेशमूर्तीच्या व्यवसायावर माय-लेकींचा संसाराचा गाडा
या परिसरात ग्रामीण रुग्णालयाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती.