
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत, अशी ग्वाही सरकारकडून वारंवार देण्यात येत असली आणि शाळा बंद करण्याचा निर्णय झालेला…
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत, अशी ग्वाही सरकारकडून वारंवार देण्यात येत असली आणि शाळा बंद करण्याचा निर्णय झालेला…
सामाजिक आणि राजकीय ध्रुवीकरणाचे परिणाम हे प्रश्न अमेरिकेतील माध्यमांसमोरही उभे आहेत. मात्र, त्यांना तोंड देण्यासाठीच्या प्रयत्नांतून आशादायक चित्रही निर्माण होत…
हिमालय शेफर्डही उत्तराखंड, हिमाचल, जम्मू-काश्मीरमधील मेंढपाळांकडून मेंढ्या राखण्यासाठी आवर्जून बाळगला जातो. काळ्या, राखाडी, भुऱ्या रंगात आढळणारी ही प्रजाती जाड, लांब…
भारतातील उच्चशिक्षण पटलावर काहिशा नवख्या अशा या संकल्पनेचा प्राथमिक आराखडाही जाहीर करण्यात आला आहे.
आता सीबीएसईप्रमाणेच राज्यमंडळाच्या शाळांच्या परीक्षा मार्चमध्ये संपल्या की १ ते ३० एप्रिल पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येईल. मे महिन्यात…
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसारची पाठ्यपुस्तके येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येतील.
सकाळी शाळा, खासगी शिकवणी, प्रवेश परीक्षांची तयारी असा विद्यार्थ्यांचा तणावपूर्ण दिनक्रम आता अधिकच आव्हानात्मक होणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेतील पदवीधर गटाची निवडणूक नुकतीच झाली. युवासेनेने (ठाकरे गट) दहाही जागांवरील आपले वर्चस्व निर्विवाद राखले.
शासकीय बाबी, न्यायालयीन प्रकरणे या सगळ्याच्या पलिकडे जाऊन शैक्षणिक बाबींमध्येही सातत्याने अडवणूक करण्यात येत आहे.
अधिसभेला विद्यापीठ या यंत्रणेतील लोकशाही टिकवणारी यंत्रणा असे म्हणता येईल. अधिसभेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
रोज कानावर आदळणाऱ्या या सगळ्या घटनांनंतर मुलांना शाळेत का पाठवायचे, हा प्रश्न पालकांना पडल्यास त्यांना बेजबाबदार ठरवता येणार नाही.
दोन्ही प्रकारातील पदवी अभ्यासक्रमांचा मूलभूत अभ्यासक्रमाचा साचा, विषय समान असतील. मात्र चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात एक वर्ष ज्या विषयाचे शिक्षण…