
‘तुमचे म्हणणे लोकानुनय करणारे नसेल, ते भले प्रवाहाच्या विरुद्ध असल्याचे भासेल, त्याला सर्व पातळय़ांवरून कडाडून विरोध होत असेल..
‘तुमचे म्हणणे लोकानुनय करणारे नसेल, ते भले प्रवाहाच्या विरुद्ध असल्याचे भासेल, त्याला सर्व पातळय़ांवरून कडाडून विरोध होत असेल..
भारतातील शैक्षणिक वर्ष साधारण जून-जुलैमध्ये सुरू होते आणि मार्च-एप्रिलमध्ये संपते. प्रवेश प्रक्रियेनुसार वेळापत्रकात एखाद- दोन महिन्यांचा फरक पडतो.
धार्मिक ओळख असलेल्या साहित्यातील मजकूर पाठांतरासाठी का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी पिटबुल प्रजातीच्या श्वानाच्या हल्ल्यात दिल्ली येथे एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने आक्रमक, हिंस्र प्रजातींवर बंदी…
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि परख या यंत्रणेने ही संकल्पना मांडली आहे…
जगातील अनेक श्वानपथकात उत्तम कामगिरी करणाऱ्या बेल्जियन मालिनोआस प्रजातीच्या श्वानांची भरती करण्यास भारतीय सुरक्षा यंत्रणांचेही प्राधान्य आहे.
मुले वयात येण्याचे वय अलीकडे आले आहे, हे आपण अनेक वर्षे ऐकतोच आहोत. त्याची कारणेही अनेकदा चर्चिली गेली आहेत
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था दरवर्षी ‘अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (असर) जाहीर करते. दरवर्षी जानेवारीत चालू शैक्षणिक वर्षाचा…
देशभर अनिर्बंध फोफावलेल्या शिकवणी धंद्याच्या बेशिस्त आणि मनमानी कारभाराने पालक गांजले आहेत. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी…
विद्यापीठ अनुदान आयोगाने एमफिल म्हणजे मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी कायमस्वरूपी बंद केली आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या गेल्या तीन वर्षात देशांत जवळपास बारा हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.
केंद्र शासनाचा निधी घेत असल्यामुळे मुंबईतील टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (टीस) कुलगुरूंची निवड केंद्र सरकारकडून केली जाणार आहे.