
शोभा फडणवीस यांनी जिल्हा भाजपमधील गटबाजी बघता, ‘लोक भाजपची काँग्रेस झाली असे म्हणतील, तेव्हा वेळीच वाद संपुष्टात आणा,’ असे आवाहन…
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
शोभा फडणवीस यांनी जिल्हा भाजपमधील गटबाजी बघता, ‘लोक भाजपची काँग्रेस झाली असे म्हणतील, तेव्हा वेळीच वाद संपुष्टात आणा,’ असे आवाहन…
जंगलामुळे वाघ, बिबटे तथा अन्य वन्यजीवांच्या वास्तव्याने मानव-वन्यजीव संघर्ष असला तरी एआयच्या आधुनिक तंत्रामुळे उपाय आखले जात आहेत.
कोळसा, वाळू, तंबाखू, गुटखा, सुपारी, मद्य, अंमली पदार्थ तथा ऑनलाइन क्रिकेट सट्टा या अवैध व्यवसायांना मिळालेला राजकीय आश्रय आणि पोलिसांचा…
चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रथमच आदिवासी पालकमंत्री या जिल्ह्याला…
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा बल्लारपुरचे आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यात जणुकाही स्पर्धा सुरू झाली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांत प्रचारात सक्रिय भाजपच्या १९६ गाभा समितीच्या (कोअर कमिटी) सदस्यांचे शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी ‘ए’, ‘बी’ आणि…
जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार भाजपचे निवडून आल्यानंतरही पक्षांतर्गत गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे मंत्रिपद हुकले.
मुख्यमंत्रीपासून तर अर्थमंत्री अशी मोठ मोठी मंत्रिपदे देणाऱ्या या जिल्ह्याला पंधरा वर्षांनंतर प्रथमच मंत्रिपद मिळालेले नाही.
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची प्रमुख वर्तमान पत्रात भाजपने दिलेली जाहिरात बघता हा सोहळा महायुतीचा नाही तर…
विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप या दोन्ही सत्तरीपार…
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा पूर्ण झाला. या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.