
तीन वेळा आमदार व पुढे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांतून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा त्यांचा विक्रम नोंद घेण्याजोगा.
तीन वेळा आमदार व पुढे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांतून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा त्यांचा विक्रम नोंद घेण्याजोगा.
एक रुपयाचा मध निघतो त्यावेळी आसपासच्या शेतीतून दहा रुपयांचा लाभ होतो. ही मधाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास चांगला हातभार लावते.
१६ जुलैच्या ‘लोकसत्ता’तील ‘स्वामीजींच्या विचारांचे विकृतीकरण कोण करतंय?’ हा लेख त्याच मोहिमेचा एक भाग आहे.
स्वामी विवेकानंदांचे भारतात अवतरण झाले त्या वेळी हिंदू धर्माच्या अस्तित्वावर गुलामी आणि धर्माच्या ठेकेदारांचे संकट होते.
मधमाशांमुळे फुललेल्या बहुतेक फुलांमध्ये पर-परागीभवन होऊन पिकाचे एकरी उत्पादन ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढते असे संशोधनाअंती दिसून आले आहे.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या १० वी, १२ वीच्या अभ्यासक्रमातील काही धडे वगळल्याने नव्या वादास तोंड फुटले आहे.
‘इतिहास जो खरा आहे, सत्य आहे तोच समाजापुढे येणे आवश्यक असते कारण त्यातून देश उभा राहातो’ म्हणून पाठ्यपुस्तकांच्या पुनर्लेखनाबद्दल ओरड…
सावरकरांचे बालपण भगूर व नाशिक येथे गेले. त्या वेळी ‘केसरी’ व ‘काळ’ वाचून त्यांच्यातील स्फुिलग विकसित होत गेले
धर्मातराचा विषय चर्चेत असतो तो त्यासंदर्भातील बातम्यांमुळे. ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा व कर्नाटक या…
आध्यात्मिकता हे आपल्या विचारविश्वाचे एक मूलद्रव्य आहे. त्याची वर्तमानाशी सांगड घालत वाटचाल करणे गरजेचे आहे..
आपल्या राष्ट्रीय समाजात सुमारे १० कोटी ५० लाख वनवासी बंधू-भगिनींचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ब्रिटिशांनी या समाजास नागरी समाजापासून पृथक करण्याचे…
भारतात हिंदू बहुसंख्य आहेत. या हिंदू समाजात जसे दोष आहेत तशीच या समाजाची संपूर्ण मानवजातीचा विचार करणारी काही जीवनमूल्ये व…