![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2016/08/ravi05-2.jpg?w=310&h=174&crop=1)
हवा येऊ द्या’मध्ये सागर कारंडे साडीत हिट् झाले म्हणताना त्यांना सतत साडीत गुंडाळायची टुमच आता निघालीय.
हवा येऊ द्या’मध्ये सागर कारंडे साडीत हिट् झाले म्हणताना त्यांना सतत साडीत गुंडाळायची टुमच आता निघालीय.
..मग मी आई-वडलांना, गावातल्या प्रतिष्ठितांना म्हणायला लागलो, तुम्ही जे -जे म्हणता ते सगळं मला कबूल आहे
रेवतीही आपला प्रियकर कुणा विवाहित स्त्रीच्या नादी लागलाय, या संशयानं विद्ध झालेली असते.
लष्करी व्यवहार हे सार्वजनिक चर्चेपासून दूर राहतील याची कटाक्षानं दक्षता घेतली जाते.
सुपरहीरो सिंड्रोमचा बळी असलेल्या मारुतात्मज या तरुणाच्या उपद्व्यापांनी घरची मंडळी हैराण झालेली असतात.
मराठी नाटकधंदा हा विनोदी नाटकांवरच चालतो असा बहुसंख्य निर्मात्यांचा समज आहे.
सरंजामदार कुटुंबाच्या तीन पिढय़ांतील स्थित्यंतरांचं चित्रण एलकुंचवारांनी या नाटय़त्रयीत केलं आहे.
लेखक वैभव परब यांनी ‘आलाय मोठा शहाणा’ हे नाटक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच लिहिलंय यात शंका नाही
‘ढळढळीत सूर्यप्रकाशात समोर उभा असणारा पर्वतही पहायचाच नाही असं ठरवलं तर तो दिसत नाही.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासाठीही हे नाटक म्हणजे एक मोठं आव्हान होतं.
चार प्रेमानुभवांचा हा गुच्छ दिग्दर्शक गणेश पंडित यांनी मस्त गुंफला आहे.