महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात महर्षी कर्वे आणि रँग्लर परांजपे यांच्या घराण्यांनी मोठेच योगदान दिलेले आहे
महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात महर्षी कर्वे आणि रँग्लर परांजपे यांच्या घराण्यांनी मोठेच योगदान दिलेले आहे
विवाहसंस्थेतील काच व बंधनं त्यांना नकोशी वाटू लागली आहेत.
‘सं. देवबाभळी’ या नाटकानं सांप्रत काळी रंगभूमीवर प्राजक्त देशमुख या नव्या नाटय़लेखकानं जन्म घेतला आहे.
पुण्यातील एका सत्यघटनेवर बेतलेल्या विनिता ऐनापुरे यांच्या कथेवर आधारित या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद न लाभता तरच नवल.
गांधीजी देशातील प्रत्येक समस्या स्वत: जातीने समजून घेत. त्यांनी काश्मीर प्रश्नही समजावून घेतला होता.
वर्तमान पिढी ही नेहमीच मागील पिढीच्या खांद्यावर उभी असते असं म्हणतात.
कारकीर्दीतल्या चढउतारांकडे ते समतोल दृष्टीनं पाहू शकतात. त्यातून सहजगत्या बाहेर पडू शकतात.
एलकुंचवार तसंच गज्वींनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांचे पडसाद संमेलनात उमटणं स्वाभाविकच होतं.
शाम पेठकरलिखित आणि हरीश इथापे दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग नागपूरच्या नाटय़संमेलनात पाहण्याची संधी नुकतीच मिळाली.
रंगकर्मी राम दौंड यांनी दोन वर्षांपूर्वी ‘हे राम!’ हे अप्रतिम नाटक सादर करून जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
आमचे सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन कोणतेच काम करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘हल्ली कुणीही उठतो आणि लेखक-कलावंतांना वेठीस धरतो. त्यांच्या तोंडाला काळे फासले जाते. मारण्याची धमकी दिली जाते.