नयना आणि रंजन हे पन्नाशीतलं एक जोडपं. रंजन उद्योजक. खूप कष्टानं त्याने उद्योग उभा केलाय
नयना आणि रंजन हे पन्नाशीतलं एक जोडपं. रंजन उद्योजक. खूप कष्टानं त्याने उद्योग उभा केलाय
नागपूर येथे होणाऱ्या ९९ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याशी केलेली बातचीत..
माणसाचं आयुष्य कुठून कुठं वाहवत जाईल सांगता येत नाही. मनुष्य आशा आणि अपेक्षा करतो तसं त्याच्या आयुष्यात घडतंच असं नाही.
नाटककार सुरेश जयराम आणि दिग्दर्शक विजय केंकरे ही जोडी फार्स हा प्रकार हाताळण्यात चांगलीच माहीर आहे.
लेखक नितीन वाघ आणि दिग्पाल लांजेकर यांनी ‘ऑपरेशन जटायू’ची रचना अत्यंत उत्कंठावर्धक पद्धतीने केलेली आहे.
सुखदाश्चर्याची गोष्ट म्हणजे शिल्पा नवलकर यांनीही हे सस्पेन्स नाटक मोठय़ा ताकदीनं लिहिलं आहे
मिताली सहस्रबुद्धे.. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणारी एक तरुणी. यश पटवर्धन.. कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चपदस्थ तरुण.
तर.. वरील मंडळींच्या पठडीतलंच, परंतु थोडंसं हटके एक नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर अवतरलं आहे.
हिंदी चित्रपटांच्या सीक्वेल्सची आपल्याला चांगलीच सवय आहे. आता मराठीतही ‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या निमित्ताने तो ट्रेण्ड रुजू पाहतो आहे.
‘वस्त्रहरणा’ने याआधीच्या दोन पिढय़ांचं मनोरंजन केलेलं आहेच. आता तिसऱ्या पिढीसमोर ते सादर होत आहे.
‘अरण्य-किरण’ हे नाटक म्हणजे महाभारतकालीन पात्रांनी कृष्णनीतीची केलेली चिरफाड आहे.
प्रेक्षकांची नाडी त्यांना सापडली होती. ‘नाटक’ या माध्यमावर त्यांची हुकूमत होती.