
फिरकीपटूही आक्रमकतेच्या बळावर सामना जिंकवून देऊ शकतात, हे वॉर्नने नव्वदीच्या काळात चाहत्यांच्या मनावर बिंबवले.
फिरकीपटूही आक्रमकतेच्या बळावर सामना जिंकवून देऊ शकतात, हे वॉर्नने नव्वदीच्या काळात चाहत्यांच्या मनावर बिंबवले.
झळाळत्या कारकीर्दीचा शेवट विश्वचषक विजयाने करण्यासाठी भारताची कर्णधार मिताली राज उत्सुक आहे. मात्र असंख्य आव्हानांना सामोरे गतउपविजेता भारतीय संघ पहिले…
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे एकदा तरी भारतात आयोजन करण्यात यावे, हे देशातील प्रत्येक क्रीडारसिकाचे स्वप्न.
दर्दी क्रिकेटप्रेमींसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतानेच या स्पर्धेत न खेळवण्याचे ठरवले, तर चाहत्यांचा भ्रमनिरास होईल.
एकूण ७४ खेळाडूंवर शनिवारी बोली लावण्यात आली. यापैकी २० खेळाडू परदेशातील आहेत.
विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली.
अंतिम फेरीत इंग्लंडला नामोहरम करून त्यांनी पाचव्यांदा युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहणाऱ्या भारताने अंतिम फेरीत इंग्लंडवर चार गडी आणि १४ चेंडू राखून सरशी साधून विक्रमी पाचव्यांदा जगज्जेतेपद ठरण्याचा…
सलग चार वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाच्या या वाटचालीचा घेतलेला हा वेगवान आढावा.
महासंघाने आता १२ ऐवजी प्रत्येकी १५ खेळाडूंचा समावेश करण्याला मुभा दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर खो-खोतील या आमूलाग्र घडामोडींचा घेतलेला वेध
पुण्यामध्ये सध्या टाटा महाराष्ट्र स्पर्धा सुरू असून यामध्ये भारताचे नामांकित खेळाडू सहभागी झाले आहेत.
गेल्या काही वर्षांत कोहली भारतीय क्रिकेटचा चेहरा म्हणून उदयास आला.