
दोन देशांमध्ये सीमासंघर्ष सुरूच असतात. पण भारतासारख्या खंडप्राय देशात तर राज्या-राज्यांमध्येही असे संघर्ष घनघोर बनू शकतात.
दोन देशांमध्ये सीमासंघर्ष सुरूच असतात. पण भारतासारख्या खंडप्राय देशात तर राज्या-राज्यांमध्येही असे संघर्ष घनघोर बनू शकतात.
आसामचे राजकारण समजून घेण्यापूर्वी तेथील सामाजिक परिस्थिती विचारात घ्यावी लागेल.
छोटी राज्ये प्रशासकीयदृष्ट्या उपयुक्त वाटत असली, तरी ती अस्थिरतेला निमंत्रण देतात, हे उत्तराखंडच्या उदाहरणावरून दिसते.
साधारण ३५ वर्षांपूर्वी सकाळी वृत्तपत्र उघडल्यावर हिंसाचारात पंजाबमध्ये किती जणांचे बळी गेले याचेच आकडे येत.
सावरकरांचा हिंदुत्ववादी मार्ग बरोबर आहे की चूक यावर भाष्य न करता, त्यांचा जीवनपट लेखकाने मांडला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेची निवडणूक भाजपा आणि काँग्रेस या दोघांसाठी राष्ट्रीय महत्त्वाची ठरली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच समाजमाध्यमांवर प्रचार मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.
बंगळूरु ग्रामीणपासून रामनगर हा वेगळा जिल्हा कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री असताना केला.
काँग्रेस व भाजपला येथे जनता दलाशी संघर्ष करावा लागणार आहे.
लंकेश पत्रिकेच्या दिवंगत गौरी लंकेश यांच्या भगिनी असलेल्या कविता यांनी कर्नाटकातील निवडणुकीबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना भाजपला लक्ष्य केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भाजप यांच्यात थेट संघर्ष असलेले पहिले राज्य म्हणजे त्रिपुरा.
हिमाचलसारख्या छोटय़ा राज्यात विधानसभा निवडणुकीत ७५ टक्क्यांवर मतदान झाले