
सत्ता आणि पैशासाठी चाललेल्या पुरुषी संघर्षात बळी जाणारी नेहमीच एक स्त्री असते.
सत्ता आणि पैशासाठी चाललेल्या पुरुषी संघर्षात बळी जाणारी नेहमीच एक स्त्री असते.
कधीकधी तर बाप गेल्यावरच त्याच्या मुलांना आपल्या बापाची महती जाणवते.
कुणी ऑनलाइन प्रेमात पडतं आणि लग्नाच्या बोहल्यापर्यंत पोहोचतं हेच अजून आपल्या पचनी पडत नाहीये.
लखनऊला नक्की काय झालं होतं आणि मुंबईला काय होतं हे जाणण्यासाठी “ज्युबिली” हे वेबसिरीज पाहायलाच हवी.
“उपजें तें नाशें। नाशिलें पुनरपि दिसे। हे घटिकायंत्र तैसे। परिभ्रमे गा” अर्थात जन्म-मृत्यू या अटळ घटना.
बिहारच्या राजकारणाची पार्श्वभूमी वापरून लेखक-दिग्दर्शकाने एकंदर भारतीय राजकारणावर भाष्य केलेले आहे.
दोन्ही गटात वरवर सगळं आलबेल दिसत असलं तरी आतून कुठेतरी एकमेकाविषयी पीळ असतोच.
अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी हे नाटकं बरंच चर्चेत आहे.
जाणून घ्या, ‘पंचायत-२’ च्या टीमने मनोरंजनाचा तडका ताजा ठेवण्यात प्रयत्न कसा केला.
आई, बाप, पालक होण्यासाठी आपली स्वतःची बायोलॉजिकल मुलंच जन्माला घालणे ही पूर्वअट नसून माया लावता येणे अधिक महत्वाचे आहे असा…
मध्यमवर्गीय मिश्रा कुटुंब, त्यांच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्यामोठ्या किस्सेवजा घटना या भोवती ‘गुल्लक’ची कथा फिरत असते.