
मध्यमवर्गीय मिश्रा कुटुंब, त्यांच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्यामोठ्या किस्सेवजा घटना या भोवती ‘गुल्लक’ची कथा फिरत असते.
मध्यमवर्गीय मिश्रा कुटुंब, त्यांच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्यामोठ्या किस्सेवजा घटना या भोवती ‘गुल्लक’ची कथा फिरत असते.
‘संज्याछाया’ हे नवीन नाटक प्रेक्षकाला सकारात्मकतेचा बुस्टर डोस देते.
१९९३ च्या सुमारास तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानणाऱ्या चंद्रू नामक वकिलाने लढलेल्या मानवाधिकार उल्लंघन संबंधित खटल्यावर हा सिनेमा…
आपले सरकार विजेवरील अवलंबित्व कमी करून अंधाराला आणि पर्यायाने ईश्वराला जाणण्यासाठी आपल्या प्रत्येकाला आमंत्रित करत आहे.
हा मल्याळी सिनेमा विविध स्तरावरील द्वेषाचे पापुद्रे उलगडून त्याचं आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली दर्शन घडवितो.
कथेमध्ये ट्विस्ट आहेत, वळणं आहेत, धक्के आहेत, उपकथानकं आहेत.
डोक्यातला ‘मकबूल’ बाहेर काढून ठेवला तर ‘जोजी’ हा एकदा पाहावा असा चांगला सिनेमा आहे.
१९८०च्या दशकात कोरियाहून अमेरिकेला स्थलांतरित झालेल्या कुटुंबाची ही कथा आहे
चार भावंडांच्या घरात, आयुष्यात “कुछ तो अच्छा हो सकता है” असा आशावाद वाटण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे हा सिनेमा.
रामजीला सुख आणि दुःख, जन्म आणि मृत्यू ह्यातील अद्वैताची होणारी जाणीव हे या सिनेमाचं कथासूत्र.
‘अँग्री यंग मॅन’ची, या सामाजिक व्यवस्थेविरुद्धची लढाई म्हणजे कर्णन हा सिनेमा.
एका सरळ रेषेत सांगितलेली गोष्ट, साधे-सोपे खऱ्या आयुष्यातील वाटावेत असे संवाद, फारसे ट्विस्ट आणि टर्न्स नसणारा, नाट्यमय प्रसंग नसणारा, संथ…