
आरोग्याबद्दलच्या जनसामान्यांच्या जाणीवा कमी, त्यामुळे निदानाचे प्रमाणही कमी आहे.
आरोग्याबद्दलच्या जनसामान्यांच्या जाणीवा कमी, त्यामुळे निदानाचे प्रमाणही कमी आहे.
आठवडय़ाची मुलाखत : संपत रेड्डी, मुख्य गुंतवणूक अधिकारी, बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स
पारंपरिक बँकिंग सेवांच्या परिघाबाहेर अजूनही मोठा वर्ग असणे ही आमच्या दृष्टीने आशादायी बाब आहे.
पुरस्काराला महती असतेच, त्यातही नोबेलसारखा जागतिक पुरस्कार मिळविणे ही अतुल्य कामगिरीच असते.
काही तुरळक अपवाद वगळता अवनतीचे चक्र आता मागे सरले असे निश्चितच म्हणता येईल.
चलनवाढीचा दर (घाऊक आणि किरकोळ महागाईवर आधारीत) हा सध्या अपेक्षेपेक्षा जास्त जरूरच आहे.
डॉ. रघुराम राजन यांचा रिझव्र्ह बॅँकेच्या गव्हर्नरपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ परवा संपला.
फिनिक्स मिल्स संकुलात पांढऱ्या रंगात सजविलेल्या गिरणीच्या जुन्या धुरांडय़ाने हबचे लक्ष वेधून घेतले
आपले हे खणखणीत नाणे वाजवून आजमावण्याची खरी संधी जीएसटीतून निर्माण होईल
खासगी आयुर्वमिा क्षेत्रात स्पध्रेत टिकू न शकलेल्या कंपन्यांचे बडय़ा कंपन्यांमध्ये विलिनीकरण
अर्थकारणाकडे नव्या नजरेने पाहणारे थॉमस पिकेटी यांचे ‘कॅपिटल’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी गाजले होते.