
उल्हासनगर महापालिकेचे ९८८ कोटी ७२ लाख रूपये महसुली आणि ९८८ कोटी १८ लाख खर्चाचे असे ५४ लाख रूपये शिलकीचे अंदाजपत्र…
उल्हासनगर महापालिकेचे ९८८ कोटी ७२ लाख रूपये महसुली आणि ९८८ कोटी १८ लाख खर्चाचे असे ५४ लाख रूपये शिलकीचे अंदाजपत्र…
अर्थसंकल्पात ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई आणि खारघर या दोन ठिकाणी विकास केंद्रांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच नवी…
प्रायोगिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देण्याचे चक्र बिघडते आहे. वाढत्या तापमानात पाण्याचा माराही अधिक करावा लागत असताना विजेअभावी हे…
प्रवासी वाहतुकीला बळकटी देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना बळ देण्याचा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतला असून…
वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपची घोषणा करत जनता दरबार सुरू केला आहे.
४ फेब्रुवारी रोजी पालिका प्रशासनाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर आणि पालिका मुख्यालयात अधिकृत पथविक्रेते अर्थात फेरिवाल्यांची यादी जाहीर केली. या यादीत…
गेल्या पाच वर्षांपासून कोणत्याही अधिकृत लोकप्रतिनिधीत्वाशिवाय असलेल्या मोठ्या राजकीय व्यक्ती, माजी नगरसेवक आणि इच्छुकांची दुसरी नगरसेवक पदाची टर्मही वाया जाते…
बदलापूरहून थेट मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी प्रस्तावित असलेल्या एक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत.ही सर्व शहरे महामार्गाशी थेट…
हिमालयात आढळले जाणारे युरेशियन ग्रिफॉन जातीचे एक दुर्मिळ गिधाड मुंबईत आढळून आले होते.
अंबरनाथ नगरपालिकेने आता नव्या वर्षातील बांधकाम परवानग्यांसाठी एफएसआयसह तितकाच समान टीडीआर घेण्याचे सक्तीचे केले आहे.
ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईसह जवळपास सर्वच शहरांना बारवी धरणातून पाण्याचा पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरविण्यात…
ग्राहकाच्या मीटरचे रीडिंग न घेताच बिल पाठवणे, तसेच त्यासंबंधीच्या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष करणे आणि सुरळीत वीज पुरवठा देण्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष…