
वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपची घोषणा करत जनता दरबार सुरू केला आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपची घोषणा करत जनता दरबार सुरू केला आहे.
४ फेब्रुवारी रोजी पालिका प्रशासनाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर आणि पालिका मुख्यालयात अधिकृत पथविक्रेते अर्थात फेरिवाल्यांची यादी जाहीर केली. या यादीत…
गेल्या पाच वर्षांपासून कोणत्याही अधिकृत लोकप्रतिनिधीत्वाशिवाय असलेल्या मोठ्या राजकीय व्यक्ती, माजी नगरसेवक आणि इच्छुकांची दुसरी नगरसेवक पदाची टर्मही वाया जाते…
बदलापूरहून थेट मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी प्रस्तावित असलेल्या एक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत.ही सर्व शहरे महामार्गाशी थेट…
हिमालयात आढळले जाणारे युरेशियन ग्रिफॉन जातीचे एक दुर्मिळ गिधाड मुंबईत आढळून आले होते.
अंबरनाथ नगरपालिकेने आता नव्या वर्षातील बांधकाम परवानग्यांसाठी एफएसआयसह तितकाच समान टीडीआर घेण्याचे सक्तीचे केले आहे.
ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईसह जवळपास सर्वच शहरांना बारवी धरणातून पाण्याचा पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरविण्यात…
ग्राहकाच्या मीटरचे रीडिंग न घेताच बिल पाठवणे, तसेच त्यासंबंधीच्या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष करणे आणि सुरळीत वीज पुरवठा देण्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष…
ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १५ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. यातील जवळपास सर्वच मुलींचे शिक्षण थांबले होते.
मुरबाड आणि अंबरनाथ या विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मोठी नाराजी पाहायला मिळाली होती. मात्र त्याचा काहीही परिणाम…
एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार का ही चर्चा देशभर सुरू असतानाच त्यांच्याच ठाणे जिल्ह्यात मंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली…
अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या उल्हासनगर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कुमार आयलानी यांनी सहज विजय मिळवला आहे.