
खुद्द स्थानिक पालिका प्रशासन याबाबत तक्रारी करत असून तपासणी केंद्राची जागा बदला, अशी मागणी उल्हासनगर आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने…
खुद्द स्थानिक पालिका प्रशासन याबाबत तक्रारी करत असून तपासणी केंद्राची जागा बदला, अशी मागणी उल्हासनगर आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने…
तृतीयपंथीयांसाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र वार्ड उभारण्याचा मान ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाला मिळाला असून हा स्वतंत्र वार्डचे शनिवारी सेवेत येतो आहे.
लेखक आणि इतिहास संशोधक योगेंद्र बांगर यांच्या संशोधनात ही बाब नुकतीच समोर आली.
या प्रकल्पातून १०० हुन अधिक गरजू महिलांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील प्रमुख शहरांमधून अनेक राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग जातात. या रस्त्यांची एकमेकांमध्ये संलग्नता नसल्याने एका महामार्गावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता शहरांच्या…
ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या बारवी धरणातील वाढीव पाणी पुढील दीड वर्षे तरी मिळणार नाही. महाराष्ट्र औद्याोगिक…
बारवी पाणी पुरवठा विस्तारीकरण योजनेतील अनेक कामे सध्या सुरु आहेत.
अहमदनगर तसेच माळशेळमार्गे ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल भागात येजा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा अंबरनाथ-बदलापूर ते थेट बारवी धरणापर्यंतचा…
दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमधील प्रदूषणाच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय असला तरी अशाच प्रकारचे प्रदूषण ठाणेपल्याड असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर यासारख्या…
किसन कथोरे लोकसभा लढवणार का या प्रश्नाला मंत्री कपिल पाटील यांच्यासमोरच किसन कथोरे यांनी नकार देत आपण विधानसभाच लढवणार असल्याचे…
शुक्रवारी बदलापुरात किसन कथोरे यांच्या आमदारकीच्या १९ वर्ष पूर्णत्वाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी अचानक हजेरी लावत…
ठाणे भिवंडी कल्याण या महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे विस्तारित स्वरूप असलेल्या कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या उभारणीला गती प्राप्त झाली आहे.