
अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांचा कचरा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांचा कचरा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
उल्हासनगर शहराच्या राजकारणात प्रभाव पडणारे कलानी कुटुंब ज्या पक्षाच्या पारड्यात आपले वजन टाकतात ते पारडे जड मानले जाते. त्यामुळे त्यांचा…
उल्हासनगर येथील शहराच्या शहाड भागात असलेल्या सेंच्युरी रेयॉन या कंपनीत शनिवारी सकाळी टँकरच्या भीषण स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातील मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे त्यांच्याच पक्षातील आमदार किसन कथोरे यांच्या गेल्या अनेक…
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये लोकसंख्या वेगाने वाढली.
ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांत वेगाने नागरीकरण होत आहे. ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या शहरांसह त्यांच्या वेशीवर असलेल्या…
उष्णतेच्या झळा तापमानामुळे नव्हे तर शहरी उष्णता अर्थात अर्बन हीटमुळे जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कोकण प्रशासकीय विभागातील देशातील सर्वाधिक स्थलांतरितांचा आणि विकसित जिल्हा म्हणूनही ठाणे जिल्हा ओळखला जातो.
यंदाच्या २०२३ या वर्षात मार्च या एकाच महिन्यात तीन ऋतुंचा अनुभव ठाणे जिल्ह्यात अनुभवास आला.
बदलापूर शहरात शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धांचा आयोजन केले जाते आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपच्या वतीने नुकतीच ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात…
अवघ्या तीन आठवड्यांवर आलेल्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडे उमेदवारच नसल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भाजपच्या…