पक्षीप्रेमींसाठी पर्वणी; उपलब्ध अन्न आणि मानवी हस्तक्षेप नसल्याने मुक्त विहार
पक्षीप्रेमींसाठी पर्वणी; उपलब्ध अन्न आणि मानवी हस्तक्षेप नसल्याने मुक्त विहार
कल्याण, उल्हासनगरमध्ये बीएमएमच्या परीक्षेतील प्रकार; विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची भीती
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना हक्काची जागा दिल्यानंतर वाहतूक कोंडीत असलेला त्यांचा भार कमी होईल
ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाडजवळील आंबेटेंबे हे गाव बाबासाहेबांचे आजोळ म्हणून ओळखले जाते.
ठाणे जिल्ह्य़ाच्या डोंगराळ आणि दुर्गम भागात दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
शासकीय मदतीवर अवलंबून न राहता मजूर कुटुंबांचा उपक्रम
देशात आणि राज्यात स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून मोठय़ा महापालिका, नगरपालिकांच्या स्वच्छतेची तपासणी सुरू आहे.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि विशेषत: फाळणीनंतर विस्थापितांचे शहर म्हणून उल्हासनगर शहराचा उदय झाला.
या शहरातील बाजार ढासळू लागले आणि उलाढालीचे आकडे मातीत विरून गेले.
कोटय़वधीची उलाढाल असलेल्या उल्हासनगरच्या बाजारपेठेत प्लास्टिक उद्योगाचा वाटा मोठा आहे.
गेल्या पाच दिवसांत रात्रीच्या वेळी कानसई भागात नाल्यात दुर्गंधी पसरल्याची बाब समोर आली होती
मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येक महिला किमान १२ सॅनिटरी नॅपकिन वापरतात.