निधी आणि पाठपुराव्याअभावी त्यावर आजतागायत काही होऊ शकलेले नाही.
निधी आणि पाठपुराव्याअभावी त्यावर आजतागायत काही होऊ शकलेले नाही.
ल्हास नदीच्या पुरुज्जीवनासाठी केंद्र शासनाच्या योजनेनुसार एका आराखडा तयार करण्यात आला होता.
सरकारी पातळीवरील अनास्थेमुळे सांडपाणी प्रक्रियेत नियोजनशून्यता
बदलापूर बाजारपेठेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २२ नोव्हेंबर २०१६ रोजी धडक कारवाई करण्यात आली होती.
वालधुनी नदीप्रदूषणामुळे वादात सापडलेल्या जीन्स धुलाई कारखान्यांवर बंदीची कारवाई करण्यात आली.
कमी खर्चात, हुबेहूब वस्तू तयार करण्याची लबाडी उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यांनी अंगी बाणवली आहे.
मीटरच्या संदर्भातल्या महावितरणाच्या चुकांमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील कातकरी जमातीचीही लोकसंख्या कमी झाली आहे.
या भाडय़ापोटी आतापर्यंत तब्बल ५ लाखांहून अधिक रक्कम द्यावी लागली आहे.
उल्हास नदीवरील पुलाखाली मोठय़ा प्रमाणावर छोटीमोठी वाहने सर्रासपणे धुतली जात आहेत.
तब्बल ४३ वर्षांनंतर आलेला हा आराखडा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
करडय़ा रंगाची अर्धी पॅंट आणि काळ्या रेघा असलेला पांढरा शर्ट घातलेली एक व्यक्ती पुढे आली.