उल्हास नदी पात्रातून जिल्ह्य़ातील विविध शहरांना पाण्याचा पुरवठा होत असतो.
उल्हास नदी पात्रातून जिल्ह्य़ातील विविध शहरांना पाण्याचा पुरवठा होत असतो.
सायप्रस उद्यान महालक्ष्मी तलाव, रेल्वे स्थानकाशेजारी, बदलापूर (पश्चिम)
अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका २०१५ च्या मे महिन्यात झाल्या. ‘
गावात जवळपास ७० व्यापारी आणि दुकानदारांना ‘स्वाईप मशीन’ देण्यात आले होते.
कंत्राटदार कंपन्यांनी संथगतीने काम सुरू केल्याने वीज पुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
कोकण पदवीधर मतदारसंघ हा एकेकाळचा भाजप आणि संघ परिवाराचा बालेकिल्ला समजला जातो.
मध्य रेल्वेवरील कल्याण रेल्वे स्थानक सर्वाधिक वर्दळीचे म्हणून ओळखले जाते.
अगदी ४५ रुपयांपासून ते १६० रुपयांपर्यंतचे डोसे इथे मिळतात.
यंदा पावसाचा मुक्काम थेट दिवाळीपर्यंत लांबल्याने कोकणातील भातशेती संकटात सापडली होती.
घरांचे क्षेत्रफळ कमी होऊन नुकसान होणार आहे.
वर्षांतून दोनदा सोसायटीचे सर्व सदस्य विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करतात.
आदिवासींनी आंदोलन केल्यानंतर त्यांना मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे.