धडावेगळे शिर सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत हत्येचे कारण उघड करत आरोपीला अटक केली.
धडावेगळे शिर सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत हत्येचे कारण उघड करत आरोपीला अटक केली.
गेल्या काही वर्षांत बदलापूर आणि अंबरनाथ या दोन शहरांची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.
बारवी धरणग्रस्तांचे प्रश्न गेल्या १३ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत.
वांगणी नगर पंचायतीची स्थापना लांबणीवर पडल्याचे कळते आहे.
उल्हासनगरात फटाक्यांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांची अनेक दुकाने आहेत.
मध्य रेल्वेच्या नियोजनात चिखलोली रेल्वे स्थानक प्रस्तावित नसल्याचे समोर आले आहे.
बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांत टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत
अंबरनाथमधील कानसई भागात उल्हासनगरच्या वेशीवर स्वामी देवप्रकाश गार्डन ही वसाहत आहे.
चाकरमान्यांच्या शहरात गणशोत्सवाची तयारी अवघ्या काही दिवसांपूर्वी केली जाते.
वृक्षांचे आयुष्य कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंध आणि वृद्धांना याची माहिती नसल्याने त्यांची ही कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत.
गेल्या वर्षी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी टिटवाळा माळशेज या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा केली