जागेअभावी अनेकदा खवय्ये येथून पार्सल घेऊन जाणे पसंत करतात.
जागेअभावी अनेकदा खवय्ये येथून पार्सल घेऊन जाणे पसंत करतात.
या सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्य़ातील नवी मुंबईनंतर स्वच्छतेत अंबरनाथचा क्रमांक आला
लव्हाळी, चरगाव या पाडय़ांत तर हंडाभर पाणी मिळवणे दुरापास्त झाले आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्यभर शासनाच्या वतीने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडण्यात आला होता.
मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर वसलेले बदलापूर शहर तसे सहसा चर्चेत येत नाही.
वसाहत गजबजलेल्या ठिकाणी असल्याने सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही यंत्रणेची इथे तशी आवश्यकता नाही.
गेल्या चार महिन्यांपासून व्याजाचे पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागरिकीकरणाच्या रेटय़ात आणि गर्दीत प्रत्येक जण एकांताच्या शोधात असतो.
पाण्याबरोबरच त्यांनी सोसायटीतील कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावली आहे.
कै. डॉ. बी. जी. छाया रुग्णालय हे शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान होते.
भाजपच्या मनात अखेरच्या क्षणापर्यंत धाकधूक राहणार, असे दिसते आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला भाग म्हणजे शिवधाम.