या विशेष कृतीदलाचे अध्यक्ष डॉ अभय बंग यांना विचारले असता, गडचिरोलीतील मलेरियाचे प्रमाण आगामी तीन वर्षात शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न…
या विशेष कृतीदलाचे अध्यक्ष डॉ अभय बंग यांना विचारले असता, गडचिरोलीतील मलेरियाचे प्रमाण आगामी तीन वर्षात शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न…
२०१९ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत एकूण १,१३,५६७ रुग्णांवर टेलिमेडिसिनच्या मदतीने उपचार करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
रस्ते अपघातामध्ये जखमींना नजीक व उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही रूग्णालयात उपचार घेतलेल्या रूग्णांना योजनेचा लाभ देण्यासाठी धोरण तयार करण्याचे निर्देशही यावेळी…
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात गेल्या वर्षभरात ४२ लाख ४० हजार ७८० लोकांना बाह्यरुग्णसेवा देण्यात आली तर सुमारे पाच लाख रुग्णांची…
राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत देशभरात आयुष जिल्हा रुग्णालये उभारून त्याच्या माध्यमातून आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी तसेच योगा व निर्सगोपचार आणि वृद्धापकाळातील उपचार…
शासकीय रुग्णालयांतील विशेष नवजात काळजी कक्षांमध्ये (एसएनसीयू) सन २०२० ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत एकूण २,७७,११४ बालकांना दाखल करून मोफत…
मागील काही वर्षापासून आरोग्य विभागाने कुष्ठरोग निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील कुष्ठरुग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.
आजघडीला संभाजीनगर शहर, तसेच ग्रामीण भागातील १०५ गावातील अडीच लाख रुग्णांची वर्षाकाठी आरोग्य तपासणी केली जाते.
राज्यात गेली अनेक वर्षे राबविण्यात येत असलेली प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे महत्व खर्या अर्थाने जीवनदायी म्हणावे लागेल या योजनेचा आतापर्यंत…
झाकीरा ( नाव बदलून) ही इराकची नागरिक असून गेल्या नऊ महिन्यांपासून तिच्या डाव्या गालावर सूज होती. ही सूज हळूहळू नाक,…
भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग)च्या अहवालामध्ये राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे नमूद करत अनेक गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाने राज्यात मोठ्या प्रमाणात ‘मैत्री क्लिनिक’ सुरु केली असून गेल्या वर्षभरात जवळपास साडेसोळा लाख किशोरवयीन मुलामुलींना योग्य समुपदेशन केले…