
‘‘पर्यटन कशाला म्हणावं, मोठाच प्रश्न आहे! ‘जन्माला येऊनही अमुक पाहिलं नाही’ म्हणत भटकणं, त्याचे किस्से रंगवून सागणं हे पर्यटन? आखीव…
‘‘पर्यटन कशाला म्हणावं, मोठाच प्रश्न आहे! ‘जन्माला येऊनही अमुक पाहिलं नाही’ म्हणत भटकणं, त्याचे किस्से रंगवून सागणं हे पर्यटन? आखीव…
आजचा जिप्सीचा शेवटला थांबा. इथून पुढे तो कुठे कुठे जाईल, ते वाचकहो तुम्हाला कळू शकणार नाही.
आघाडीची जोडी एक डावरा आणि एक उजवा फलंदाज. यात लालचंद राजपूत आणि अमय खुरासिया आहेत.
मामाने आम्हाला बघून आश्चर्य व्यक्त केलं. तीन दिवस तिथे राहून परत आलो.
आपल्या देशात राजकीय पक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नाना पक्ष आणि त्यांचे नेते यांची वीण फोफावते आहे.
वादळी हकीगत राज्यभर झाली. कामावर जायची चोरी. सगळीकडे सारखे वाहिन्यांचे लोक मागे लागलेले.
आज छोटय़ा पडद्याने अनेकांना मोठे करून सोडले आहे. आणि जे साधे, सरळ मोठे होते, ते ‘महान’ बनले आहेत.
माणूस जन्माला आला की कधीतरी त्याला मृत्यूला सामोरं जावं हे लागणार असतंच.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला असूनही रस्त्यावर असंख्य खाण्याचे पदार्थ बनवून चोवीस तास विकले जातात.
पाऊस आता ओसरला. सकाळी फिरणारे वाढले. पण बोलायचे विषय तेच ते! राजकारणाचा विषय तर दररोज चघळला जातो.
नाटकांच्या प्रयोगांच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्राचं पाणी आम्हाला चाखायला मिळतं.