जवळच्यांकडून धक्के दिले जात असले तरी एक निष्ठावान आजही थोरल्या पवारांच्या साथीला आहे. हा सहकारी गेले अनेक वर्षे पवारांची इमाने…
जवळच्यांकडून धक्के दिले जात असले तरी एक निष्ठावान आजही थोरल्या पवारांच्या साथीला आहे. हा सहकारी गेले अनेक वर्षे पवारांची इमाने…
महाराष्ट्रातल्या राजकारणात पहिल्या मोठ्या राजकीय बंडाची नोंद शरद पवार यांच्या नावावर १९७८ साली झाली होती.
के. चंद्रशेखर राव हे नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगरातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, या शक्यतेला भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते…
हितचिंतकांनी डॉ.मीनल पाटील खतगावकर यांचा उल्लेख ‘भावी खासदार’ असा केल्यानंतर श्रीजया अशोक चव्हाण ‘भावी आमदार’ संबोधत चव्हाण यांच्या हितचिंतकांनी पुढील…
राज्यातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय भारत राष्ट्र समिती या पक्षाने घेतला असून, राव यांनी राज्यातील घडामोडीमध्ये स्वत: लक्ष घातले…
स्वातंत्र्यानंतर पहिल्या तुकडीतील नेत्यांनी सत्ता आणि सहकारक्षेत्र व इतर संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कालबद्ध विकासाची घडी बसविली.
अशोक चव्हाण यांना ‘वाय’ दर्जाची साधी सुरक्षा व्यवस्था आहे. पोलीस प्रशासनाला त्यांनी दिलेल्या तक्रारीत घातपात घडण्याची भीती व्यक्त केल्यामुळे हे…
१५ महिन्यांनीच चंद्रशेखर राव यांनी पक्षविस्तारासाठी प्रथम महाराष्ट्राची निवड केल्यामुळे येत्या रविवारी (दि.५) होणारी त्यांची सभा यशस्वी करण्यासाठी तेलंगणातील मोठी…
नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील काही मराठी कार्यकर्ते बीआरएस नेत्यांच्या नित्य संपर्कात आहेत. गेल्या रविवारी बिलोली येथे एक बैठकही झाली. त्या…
या अभियानाच्या माध्यमातून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सामांन्यांना ला साद घालण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे.
ऊन,पाऊस, वारा अन आता कडाक्याची थंडी या कुठल्याही परिस्थितीत अद्यापि पदयात्रेची सकाळी सहाची वेळ चुकलेली नाही. वृद्ध, विकलांग, मुले, शेतकरी,…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानेच बहुधा राज्यपालांनी पुतळ्याचे अनावरण करण्याचे टाळले असावे, अशी चर्चा आहे.