भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यात चार दिवसांचा मुक्काम असणार आहे. या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यात चार दिवसांचा मुक्काम असणार आहे. या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
राहुल यांच्या यात्रेचा जिल्ह्यातील पहिला टप्पा ८ तारखेला देगलूर येथून सुरू होईल. या यात्रेत भारत यात्रींसोबत चालता यावे म्हणून अशोक…
कळमनुरी-हिंगोली रस्त्यावर सातव यांचे निवासस्थान असून या घरासमोरच्याच जागेमध्ये राजीव यांची समाधी आहे. याच निमित्ताने राहुल गांधी यांची रजनीताई आणि…
चव्हाण दाम्पत्याच्या जुळ्या कन्यांपैकी श्रीजयाची राजकीय क्षेत्रातील रुची मागील काही वर्षांत दिसून येत होती. अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये…
भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील चार दिवसांच्या मुक्कामातील एकंदर दहा भोजनांमध्ये मराठवाडा आणि खान्देशातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचे नियोजन केले आहे.
या यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास नांदेड जिल्ह्यातून सुरू होणार असल्याने प्रदेश काँग्रेसतर्फे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात नांदेडला…
नांदेड जिल्ह्यात या यात्रेचा देगलूर-नायगाव-नांदेड ते अर्धापूर असा सुमारे सव्वाशे किलोमीटरचा प्रवास होणार असून यात्रेच्या मार्गालगतच्या प्रत्येक गावांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते…
नांदेड येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीमुळे अशोकरावांच्या पक्षांतराविषयी मतदारांच्या मनात असणारे मळभ आता दूर होऊ लागले…
शिवसेना भाजपसोबत सत्तेत असताना शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्याचा देवेन्द्र फडणवीस यांचा मनोदय होता. पण ठाकरेंनी ते होऊ दिले नाही, असे…
अशोक चव्हाण यांच्या या खुलाशामुळे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाबाबत नेमके काय वाटते हा प्रश्न उपस्थित होणार…
सत्ता गेल्यावर काँग्रेसमधली चंगळही थांबली
मुंबईतील पत्रकार परिषदेस घरगुती अडचणींमुळे आपल्याला जाता आले नाही. तसे मी प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांना कळवले होते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.