प्रवाशांची वाढती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी जल वाहतुकीच्या पर्यायावर गेली अनेक वर्षे चर्चा सुरू आहे.
प्रवाशांची वाढती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी जल वाहतुकीच्या पर्यायावर गेली अनेक वर्षे चर्चा सुरू आहे.
शिवस्मारक बांधण्याच्या हालचालींना वेग आला असून याविरोधात पर्यावरणवादी व कोळी बांधव एकत्र येत आहेत.
नोकरीनिमित्त कोकण व अन्य प्रातांतून मुंबईत स्थायिक झालेली या समाजाची अनेक कुटुंबे आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक जण नानाविध कल्पना लढवत असतात.
मंडाले, गोवंडी या भागांत खारफुटीवर वारंवार झोपडय़ांचे अतिक्रमण होण्याच्या घटना घडत आहेत.
१९ ऑगस्टला बदलापूरचे निवासी असणाऱ्या मिलिंद धारवाडकर यांच्या बाबतीतही बॅग गहाळ होण्याचा प्रकार घडला.
पक्ष्यांच्या घरटी बनवण्याच्या जागेत बदल होऊ लागल्याचे निरीक्षण पक्षितज्ज्ञांनी नोंदवले आहे.
मूत्रपिंड प्रत्यारोपणाबाबतची सद्य परिस्थिती ही मागणी व पुरवठा यातील समतोल ढळल्याने निर्माण झाली आहे.
‘वाडा चिरेबंदी’चे १२५ प्रयोग झाल्यानंतर आम्ही सलग प्रयोगात ‘मग्न तळ्याकाठी’ केले.
डाबर इंडिया लिमिटेडने दुर्मिळ वनौषधींचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करण्यास सुरूवात केली