लेखापरीक्षण पूर्ण न झाल्याने सहकार आयुक्तांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
लेखापरीक्षण पूर्ण न झाल्याने सहकार आयुक्तांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
माम्वाणी या शिलाहार राजाने इ.स. १०६० मध्ये अंबरनाथ येथे सुप्रसिद्ध ‘शिवमंदिरा’ची उभारणी केली.
गिधाडांची संख्या झपाटय़ाने घटत असल्याने अंत्यविधीसाठी पुरोगामी पाऊल; वरळीत प्रार्थना भवन तंतोतंत धर्माचरण आणि परंपरा यांचा जबरदस्त पगडा असलेल्या पारसी…
मगरींचे संवर्धन करण्यास अथवा त्यांचे पालकत्व घेण्यास महापालिका किंवा ठाणे वन विभागाने नकार दिला आहे.
तलाव प्रदूषणाबाबत आवाज उठवणाऱ्या स्थानिकांनाच आता या प्रश्नी स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
रिक्षाचालकांना दमदाटी करणे असले प्रकार वाहतूक पोलिसांसमोर घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
घाडीच्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी ले-इको कंपनीने आणलेले मोबाइल फोन्स मेटल बॉडीचे आहेत.
शहरातल्या क्राँक्रीटच्या जंगलातही ही वेधशाळा तितकीच प्रभावीपणे कार्यरत असते हे विशेष!
बिबटय़ाची ही करुणकथा संपविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक प्रयोग राबविण्यात आला.
जागतिक तापमान वाढीमुळे झालेले वातावरणीय बदल नजीकच्या काळात मानवी जीवनाला हानिकारक ठरण्याची शक्यता
आयटी पार्क, विशेष आर्थिक प्रकल्प, विकसित वसाहतींनाही सागरालगत परवानगी?
महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यांच्या जोरावर नजीकच्या काळात मोठय़ा प्रमाणात अर्थकारणाला गती मिळण्याची शक्यता आहे.