
संमेलनाच्या निमित्ताने काही वेगळी राजकीय समीकरणे निर्माण तर होणार नाही, अशीही एक प्रश्नार्थक चर्चा विज्ञान भवनात सुरू आहे.
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
साहित्य व सांस्कृतिक घडामोडी, परकीय साहित्य अनुवाद चळवळ, विविध सामाजिक विषयांवर भाष्य.
संमेलनाच्या निमित्ताने काही वेगळी राजकीय समीकरणे निर्माण तर होणार नाही, अशीही एक प्रश्नार्थक चर्चा विज्ञान भवनात सुरू आहे.
98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 : दुपारी ३.३० वाजता विज्ञान भवनात संमेलनाचे पहिले उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे…
दिल्ली जशी सत्तेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते तशी तिला दुसरी एक ओळखही आहे, ती म्हणजे ‘कबर’ आणि कारस्थानाचे शहर.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करताना तशी परवानगी न घेतल्याने महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींना तडा गेल्याची संतापजनक प्रतिक्रिया साहित्यविश्वात…
यंदाचे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २१,२२, २३ फेब्रुवारी रोजी होत आहे.
दिल्लीत आयोजित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनीय सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वाढीव निधीच्या घोषणेसंदर्भात हालचाली सुरू असल्याचे कळते.
दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संमेलनाचे उद्घाटन केवळ…
तीन दिवसीय संमेलनाच्या विविध सत्रात तब्बल १५ वर मोठ्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
दिल्लीत प्रस्तावित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देशभरातून येणारे मराठी सारस्वत व साहित्यप्रेमींच्या निवासाकरिता जुने महाराष्ट्र सदन मिळावे, असे विनंतीपत्र…
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पत्रानुसार, साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात होणार आहे
मागणीची अखेर दखल घेण्यात आली असून संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
संमेलनाची तयारी ऐनभरात असताना व उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येण्याची शक्यता असताना अशा धमक्यांचे सत्र सुरू झाल्याने आयोजक संस्थेसमोर गंभीर प्रश्न…