शफी पठाण

(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
साहित्य व सांस्कृतिक घडामोडी, परकीय साहित्य अनुवाद चळवळ, विविध सामाजिक विषयांवर भाष्य.

Akhil Bharatiya Sahitya Mahamandal decided to send a written instruction to reduce the encroachment of political leaders on the platform of Sahitya Sammelan
संमेलनाच्या मंचावर आठ मंत्र्यांची मांदियाळी! राजकीय प्रभाव कमी करण्यात महामंडळही अपयशीं

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांचे अतिक्रमण कमी करण्यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाने २०१६-१९ या काळात प्रथमच आयोजकांना लेखी सूचना पाठवण्याचा…

story of munawwar rana and about his career
आसा नही था ‘मुनव्वर’ होना…!

‘मुनव्वर’चा अर्थ होतो प्रकाश. हदयात उसळणाऱ्या असंख्य भावनांना शब्दांत बांधून उर्दू शायरीला जगभर ‘मुनव्वर’ करणारे राणा काल गेले. ७१ वर्षांच्या…

97th All India Marathi Literary Conference proposed at Amalner
संमेलनाला दोन कोटी, तरी पैशांसाठी पदर! शासकीय निधी अद्याप महामंडळाच्याच ताब्यात

अमळनेर येथे प्रस्तावित ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपले असताना आयोजकांना मोठय़ा आर्थिक आव्हानांचा…

Special News on Mahanor
मातीतून उगवलेल्या चैतन्यमाळा, कवितेची मेंदी गोंदून आभाळी गेल्या….!

पाखरांच्या पंखात विसावलेल्या चिंब पावसाच्या थेंबांवर काळ्या मातीचे गर्द जांभळी झेले पांघरून शब्दांनी लगडलेल्या कवितेच्या बनात मनसोक्त विहरणारे महानोर आता…

Ravindra Shobhane
अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली.

Sylvester Dacunha
‘अमूल’ बेबीच्या बाबांची गोष्ट !

कॉपी रायटर मनीष तिवारी व चित्रकार जयंत राणे यांच्या सहकार्याने जाहिरातीचा नवा अध्याय घडवणारी ही अटरली-बटरली आज मात्र चिंब पापण्यांनी…

Marathi Sahitya Sammelan, Amalner
साहित्य संमेलनाचा ‘अमळनेरी’ आदर्श…!

नाशिक, पिंपरी-चिंचवड अशा शहरांमधली ऐटबाज साहित्य संमेलने रिकाम्या मांडवांनी पाहिली; पण उस्मानाबाद, उदगीर, यांसारख्या ठिकाणी स्थानिकांचा प्रतिसाद निराळा होता… अ.…

nagpur
साहित्य महामंडळाची साद ‘गावाकडे चला’!उस्मानाबाद, उदगीर, वध्र्यानंतर अमळनेरला पसंती

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे झगमगत्या शहरातील पंचतारांकित संमेलनांच्या वलयातून बाहेर पडून ‘गावाकडे चला’ अशी साद साहित्य विश्वाला घालत…

sahitya sammelan Amalner
अखेर ठरले.. ९७ वे साहित्य संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत! महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत अमळनेरवर शिक्कामोर्तब

वर्धा येथील संमेलन आटोपून दोन महिनेही व्हायचे असताना आता पुढील संमेलनाचे स्थळही ठरले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या