शफी पठाण

(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
साहित्य व सांस्कृतिक घडामोडी, परकीय साहित्य अनुवाद चळवळ, विविध सामाजिक विषयांवर भाष्य.

Wardha, Marathi sahitya Sammelan, Politicians, allotted, time for speech, Hindi language guest Literature
आमंत्रित हिंदी साहित्यिकांना फक्त पाचच मिनिटे आणि राजकारण्यांना भरपूर वेळ… संमेलन साहित्यिकांचे की राजकारण्यांचे?

… मात्र मुख्य प्रवाहातील संमेलनाध्यक्षाने ‘विद्रोहीं’च्या भेटीला जावे, ही घटना अपूर्वच. ती वेगळ्या भविष्याची निर्मिती करणारी ठरावी…

राज्यातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते! डॉ. अभय बंग यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात, असा आरोप ‘सर्च’ या संस्थेचे प्रमुख आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते…

‘रेशीमबागे’तून देशभर भ्रम पसरवण्याचे काम,साहित्यिक चंद्रकांत वानखडे यांचे परखड मत; विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन

कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरी, वर्धा : सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे, याविषयी वाद असण्याचे कारण नाही.

Abhay Bang on Politics Maharashtra
“महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते”, डॉ. अभय बंग यांचा गंभीर आरोप

वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते बोलत हाेते. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी डाॅ. बंग यांची…

विचारी लोक हीच हुकूमशहांची खरी चिंता! ; संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांचे परखड प्रतिपादन

संमेलनाध्यक्षांनी साहित्याबरोबरच वर्तमान राजकीय आणि सामाजिक स्थितीवरही प्रखर भाष्य केले.

loud sloganeering by Vidarbha musicians eknath shinde present
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संमेलनाध्यक्षांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची जोरदार घोषणाबाजी, विदर्भ वाद्यांचा गनिमी कावा

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वर्धा येथे आयोजित ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात विदर्भवाद्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

वर्ध्यात साहित्यनगरी सजली; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन; ज्येष्ठ हिंदी कवी डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास प्रमुख पाहुणे

दिवसभर भरगच्च कार्यक्रम होणार असून यात संमेलनाध्यक्षकांचे भाषण, विविध विषयांवरचे परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, विविध कट्टयांचे उद्घाटन होणार आहे

96th all india marathi sahitya sammelan
छुप्या दडपशाहीचे वर्तुळ..

नयनतारा सहगल ते सुरेश द्वादशीवार हे केवळ चारच वर्षांत पूर्ण झालेले छुप्या दडपशाहीचे वर्तुळ किती जहाल आहे त्याचाच वेध घेण्याचा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या