
… मात्र मुख्य प्रवाहातील संमेलनाध्यक्षाने ‘विद्रोहीं’च्या भेटीला जावे, ही घटना अपूर्वच. ती वेगळ्या भविष्याची निर्मिती करणारी ठरावी…
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
साहित्य व सांस्कृतिक घडामोडी, परकीय साहित्य अनुवाद चळवळ, विविध सामाजिक विषयांवर भाष्य.
… मात्र मुख्य प्रवाहातील संमेलनाध्यक्षाने ‘विद्रोहीं’च्या भेटीला जावे, ही घटना अपूर्वच. ती वेगळ्या भविष्याची निर्मिती करणारी ठरावी…
कोटींच्या कृतज्ञतेपोटी जणू विकलांग झालेल्या महामंडळाने सरकारविरोधातील या ठरावांना स्पष्ट नकार दिला.
श्रोते बाहेर आणि पोलीस आत असे सध्या साहित्य संमेलनाचे चित्र आहे.
महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात, असा आरोप ‘सर्च’ या संस्थेचे प्रमुख आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते…
कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरी, वर्धा : सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे, याविषयी वाद असण्याचे कारण नाही.
वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते बोलत हाेते. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी डाॅ. बंग यांची…
संमेलनाध्यक्षांनी साहित्याबरोबरच वर्तमान राजकीय आणि सामाजिक स्थितीवरही प्रखर भाष्य केले.
‘‘दीप प्रज्वलन करताना हवेमुळे समईच्या थरथरत्या ज्योती विझतात की काय, अशी भीती होती.
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वर्धा येथे आयोजित ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात विदर्भवाद्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
एक प्रयोग होतोय अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या मांडवात, तर दुसरा तिकडे विद्रोहीच्या छताखाली.
दिवसभर भरगच्च कार्यक्रम होणार असून यात संमेलनाध्यक्षकांचे भाषण, विविध विषयांवरचे परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, विविध कट्टयांचे उद्घाटन होणार आहे
नयनतारा सहगल ते सुरेश द्वादशीवार हे केवळ चारच वर्षांत पूर्ण झालेले छुप्या दडपशाहीचे वर्तुळ किती जहाल आहे त्याचाच वेध घेण्याचा…