
‘‘साहित्य अकादमी म्हणजे नुसती कंपूशाही आहे. अकादमीचे प्रचलित नियम येथे पायदळी तुडवले जातात’’ असे गंभीर आरोप करून अकादमीवर कठोर टीका…
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
साहित्य व सांस्कृतिक घडामोडी, परकीय साहित्य अनुवाद चळवळ, विविध सामाजिक विषयांवर भाष्य.
‘‘साहित्य अकादमी म्हणजे नुसती कंपूशाही आहे. अकादमीचे प्रचलित नियम येथे पायदळी तुडवले जातात’’ असे गंभीर आरोप करून अकादमीवर कठोर टीका…
मराठी भाषा ही विवेकसिंधूच्या रूपात जिथे पहिल्यांदा कागदावर अवतरली त्या विदर्भाला विश्व मराठी संमेलनात डावलून मराठीचे कोणते वैश्विक दर्शन जगाला…
चपळगावकर यांच्याशिवाय दुसरे नाव चर्चेलाच न आल्याने अखेर अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक उद्या, मंगळवारी वर्धा येथे होत असून याच बैठकीत ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या नावावर…
सुधीर मुनगंटीवार म्हणजे राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व. पक्षात ते एकाचवेळी जसे फडणवीसांना प्रिय तसेच गडकरींच्याही जवळचे.
नागपुरातील विदर्भ साहित्य संघाने कोलटकरांच्या मृत्यूनंतर का होईना त्या दिशेने एक आश्वासक पाऊल पडले आहे.
सासणेंच्या अध्यक्षीय भाषणावर चिंतनाच्या ठिकाणी चिंता व विश्लेषणाच्या ठिकाणी विखार हीच या परिसंवादाची प्रमुख वैशिष्टये ठरली
राजकीय विचार प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या साहित्यसारख्या राजकारणबाह्य क्षेत्रातील घडामोडींबाबत नागपूर किती ‘दक्ष’ आहे याची प्रचीती आली आहे.
या कवितेवरुन राजकीय टीकेचा धुरळा अद्याप उडतोच आहे. परंतु, इतका गदारोळ घडण्यासारखे ‘पाथरवट’मध्ये असे नेमके काय आहे?