
निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं विचारला असता त्यांनी खासकरुन रत्नागिरीचा उल्लेख करत अद्यापही रोजगार निर्मितीकडे हवं तितकं…
निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं विचारला असता त्यांनी खासकरुन रत्नागिरीचा उल्लेख करत अद्यापही रोजगार निर्मितीकडे हवं तितकं…
‘भाजपा सरकार खोटं बोलायला एक नंबर, निव्वळ घोषणाबाजी करतं’, राजू शेट्टींच्या मतदारसंघातील शेतकरी नाराज
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा फज्जा उडालेला दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामकाज, निर्णयांवर टीका होत असताना नरेंद्र मोदींचं समर्थन करणाऱ्यांची संख्याही…
“शासकीय ग्रंथालयात घोटाळा झाला असेल तर बंधन आणणं गरजेचं आहे, पण त्या कायमस्वरुपी बंद करणं चुकीचं आहे”
करप्रणाली सोपी करण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारणं गरजेचं आहे. खेड्यापाड्यापर्यंत चांगल्या स्पीडचं इंटरनेट पोहोचलं पाहिजे.
भाजप- सेनेला पुन्हा सत्ता मिळू न देणे हा एकमेव त्यांचा प्रयत्न असून विधानसभा निवडणुकीत मनसे सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर…
काँग्रसचे कट्टर समर्थक असणाऱ्या एका कार्यकर्त्याने तर काँग्रेसने दगड जरी उभा केला असता तर समर्थन दिलं असतं असं भावनिक मत…
माढ्यात शरद पवारांसाठी अस्तित्त्वाची तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी प्रतिष्ठेची लढाई
अर्जून व्यवहारे आपल्या दीड एकर शेतात काकडीचं पीक घेतात. यासाठी त्यांना एकूण १० हजार रुपये खर्च करावे लागतात.
आम्ही दूधविक्रेते असूनही दुकानात दूध विकत घ्यायला गेलो की आमचंच दूध पिशवीत पॅक करुन ३० रुपयांना विकत घ्यावी लागते.
नेहमी पोलिसांना एकाच चष्म्यातून पाहणाऱ्यांना ही वेब सीरिज थोडा विचार करायला लावते