
तुरीमधील तेजी आता संपली असून त्यात मंदीसाठी निमित्ताच्या (ट्रिगर) प्रतीक्षेत आहे. आयटी क्षेत्रासाठी निर्माण झालेली सकारात्मकता आणि येत्या काळात निफ्टीच्या…
तुरीमधील तेजी आता संपली असून त्यात मंदीसाठी निमित्ताच्या (ट्रिगर) प्रतीक्षेत आहे. आयटी क्षेत्रासाठी निर्माण झालेली सकारात्मकता आणि येत्या काळात निफ्टीच्या…
मागील दोन महिने चांगलेच धामधुमीचे गेले. जगातील सर्वात मोठा लोकशाही उत्सव साजरा करण्यास एप्रिलमध्ये सुरुवात झाली.
निफ्टी २३,००० च्या शिखरावर असल्याने त्याची नजीकच्या काळातील वाढ खुंटेल किंवा निवडणूक निकालानंतर ‘करेक्शन’ येईल अशी भीती जोर धरत आहे.…
अलीकडेच एका कमॉडिटी बाजाराशी संबंधित परिषदेला जाण्याचा योग आला. उद्घाटनाचे भाषण भांडवली बाजार नियामक म्हणजेच ‘सेबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे होते.
सोने आणि चांदी यामधील मागील आठ आठवड्यांतील तेजी ही मागील अनेक दशकांत तरी पाहायला मिळालेली नाही. म्हणजे नोटबंदी आणि करोनामुळे…
अलीकडेच कृषीमाल बाजारपेठेसाठी भविष्याच्या दृष्टीने घडलेली महत्त्वाची घटना म्हणजे तेराव्या नव्या कमॉडिटीला वायदेबाजारात व्यवहार करण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि कमॉडिटी बाजार…
जगात भारताची मक्तेदारी असलेल्या आणि प्रामुख्याने उत्तर भारतात तयार होणाऱ्या ‘मेन्था ऑइल’ या आरोग्यदायी आणि विषमुक्त कृषी उत्पादनाची पीछेहाट होताना…
संपलेल्या वर्षात आलेल्या एल-निनो हवामान घटकामुळे देशाच्या मोठ्या भागात निर्माण झालेली दुष्काळप्रवण स्थिती आणि त्यामुळे घटलेले कृषीमाल उत्पादन, यात सर्वांच्या…
आज आत्मनिर्भरच नव्हे तर जगाला निर्यात करणाऱ्या तेलबिया उत्पादक देशांच्या यशाचा ‘फॉर्म्युला’ अंगीकारण्याशिवाय देशाला आत्मनिर्भरतेच्या जवळपासदेखील पोहोचणे शक्य होणार नाही…
भारतीय कृषीमाल बाजारपेठेमध्ये सध्या एवढा गोंधळ आहे की, मोठमोठे व्यापारी आपापल्या बाजारातील ज्ञानाच्या आधारे शंभर टक्के योग्य वाटणारे निर्णय घेण्याचे…
केंद्र सरकारच्या कृषीविषयक धोरणांमध्ये अलीकडे सातत्याने आणि वेगवान बदल होत आहेत.
भारतात प्रामुख्याने ईशान्येकडील राज्यात बांबू लागवड मोठ्याप्रमाणावर होत असली तरी महाराष्ट्रातही अलीकडे बऱ्याच प्रमाणात होऊ लागली आहे.