
वार्षिक ४० टक्के नाशवंत शेतमाल किंवा अन्न या अकार्यक्षम आणि तोकडय़ा गोदाम आणि वाहतूक व्यवस्थेमुळे नाश पावते.
वार्षिक ४० टक्के नाशवंत शेतमाल किंवा अन्न या अकार्यक्षम आणि तोकडय़ा गोदाम आणि वाहतूक व्यवस्थेमुळे नाश पावते.
व्यापाऱ्यांना आपले नुकसान भरून काढणे शक्य होत असले तरी उत्पादकाला झालेले नुकसान भरून काढणे तुलनेने फारच कठीण असते.
एकामागोमाग दोन्ही हंगाम लहरी हवामान आणि खतांच्या टंचाईमुळे बाधित झाले तर अन्नधान्य उत्पादनाला ३०० दशलक्ष टनांची पातळी गाठणेही कठीण होईल.
युद्धामुळे विस्कटलेल्या जागतिक पुरवठा साखळीचे दुष्परिणाम अजूनही महागाईमध्ये पूर्णत: उतरलेले नाहीत.
कापसाच्या बाबतीत तर बाजी मारली म्हणणे थोडे कमीपणाचे वाटावे इतकी मर्दुमकी या पांढऱ्या सोन्याने गाजवली आहे.
सुमारे पाच वर्षांपूर्वी तेव्हाचे अर्थव्यवहार सचिव आणि सध्याचे रिझव्र्ह बँक गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी देशामध्ये ‘स्पॉट गोल्ड एक्स्चेंज’ असावे असे…
भारतासहित अनेक देशांना युद्धामुळे महागाई नावाच्या अधिक भयंकर संकटाचा सामना करावा लागत आहे.
कच्च्या तेलाच्या किमती ९४ डॉलर प्रति पिंप या आठ वर्षांतील अधिकतम पातळीवर पोहोचल्या आहेत.
भारताच्या वार्षिक ९० लाख टन पामतेल आयातीपैकी ६५-७० टक्के केवळ इंडोनेशिया आणि उर्वरित मलेशियामधून होत असते.
मागील काही दशकांत कृषी क्षेत्रातील भांडवली मालमत्तांमध्ये सरकारी गुंतवणूक काही लाख कोटी रुपयांवरून सातत्याने घसरून काही हजार कोटींवर आली होती.
खाद्यतेल क्षेत्रातील भारताची आयातनिर्भरता ६५-७० टक्के एवढी असली तरी ती एका वर्षांत झालेली नसून मागील १०-१२ वर्षांपासून निरंतरपणे वाढत आली…
भारतीय हवामान खात्याचा इतिहास पाहता मागील सुमारे ३० वर्षांतील मोसमी पावसाचे एप्रिल महिन्यातील प्राथमिक अंदाज प्रसिद्ध होत आहेत.