
तुमची शैक्षणिक वाटचाल व किती वर्षे नोकरी झाली आहे याचा कोणताही उल्लेख नाही. तो असता तर नेमके उत्तर देता आले…
तुमची शैक्षणिक वाटचाल व किती वर्षे नोकरी झाली आहे याचा कोणताही उल्लेख नाही. तो असता तर नेमके उत्तर देता आले…
शालेय जीवनात किंवा पदवी घेत असताना हातात वृत्तपत्र न धरणाऱ्याने स्पर्धा परीक्षा हा शब्दही काढू नये.
‘यूजीसी’ची अधिसूचना प्राध्यापक निवड-पदोन्नतीच्या आणि कुलगुरू निवडीच्या निकषांबाबत बोलते. पण, पुरेसे विद्यार्थीच नसतील, तर विभागात प्राध्यापकांची भरती कशाकरिता करायची, हा…
मला दहावीत ७८.८० टक्के, बारावी सायन्सला ८७.९० टक्के असून सध्या मी बीएचएमएसला आहे. माझा पदवीनंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार आहे.
पुरेसे विद्यार्थीच नसतील, तर विभागात प्राध्यापकांची भरती कशाकरता करायची, हा प्रश्न कोणीही उपस्थित करत नाही, हा एक विनोदच नव्हे काय?
माझा मुलगा यंदा १०वी सीबीएसईची परीक्षा देणार आहे. त्याला पुढील शिक्षणा करिता उपलब्ध असलेल्या संधी, ऑफ बिट करियरबद्दल जाणून घ्यायला…
वयाच्या ३८ व्या वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतो म्हणून मी त्या रस्त्याला लागतो हा विचार पूर्णत: चुकीचा आहे.
विज्ञान शाखा सोडून देऊन आता तीन वर्षे झाली आहेत. चांगला पदवीधर बनणे, त्यात शेवटच्या वर्षाला किमान ७० टक्के मार्क मिळवणे,…
चौथे वर्ष संपेपर्यंत स्पर्धा परीक्षांचा विचार अजिबात नको. तुझा सीजीपीए नऊ पर्यंत वाढवण्यावर भर दिल्यास नंतर नोकरी मिळण्याची शक्यता सुरू…
सर, मला बारावी झाल्यानंतर इंजिनीअरिंग करायचे आहे. तर मी सीईटी देऊ की जेईई? तसेच मला दुसऱ्या राज्यात इंजिनीअरिंग करायचे असल्यास…
माणुसकी सारखाच ‘प्राणुसकी’ हा शब्द रुळावा इतकी प्राणीप्रेमींची संख्येने शहरी भागात वाढ झालेली दिसते.
तुझे वडील वनरक्षक आहेत. त्यांच्या मदतीने वनखात्यात काम करणाऱ्या विविध माणसांना भेटून शिक्षणाची, परीक्षांची, अभ्यासाच्या कष्टाची अधिक माहिती घे. बारावीनंतर…