सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी १२ जानेवारी २०१८ रोजी अभूतपूर्व पत्रकार परिषद घेत भारतीय लोकशाही धोक्यात असल्याची घोषणा केली.
सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी १२ जानेवारी २०१८ रोजी अभूतपूर्व पत्रकार परिषद घेत भारतीय लोकशाही धोक्यात असल्याची घोषणा केली.
भारताने आपले धर्मनिरपेक्ष प्रारूप स्वतः घडवले आहे. यातून विविध धर्मांत समानता आकाराला येते आणि धर्मांतर्गत विषमतेला उत्तर दिले जाते.
निसर्गातील विविधतेप्रमाणेच जातव्यवस्थेचे समर्थनही केले जाते. त्यासाठी श्रमांचे विभाजन जरुरीचे आहे म्हणून जातव्यवस्था गरजेची आहे, असे सांगितले जाते.
अभिव्यक्ती तर जिवंत असण्याची खूण असते. मात्र तसा विचार करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करावे लागते…
केशवानंद भारती खटल्यात (१९७३) सर्वोच्च न्यायालयाने उद्देशिका ही संविधानाचा अविभाज्य भाग आहे, असे सांगितले..
‘सेक्युलर’ या शब्दाचे मूळ लॅटिन भाषेत आहे. सॅक्युलम या शब्दापासून हा शब्द आला असावा, असे मानले जाते.
चित्रकार नंदलाल बोस यांनी संविधानाच्या हस्तलिखितात भारताची संस्कृती, इतिहास आणि वैविध्य चित्रांतून मांडले आहे…
संविधानाच्या प्रत्येक पानाच्या तळाशी लिहिलं आहे- प्रेम! त्यामुळे संविधानाच्या पानापानावर शब्दशः प्रेम आहे!
अनेक देशांची संविधाने ही देवांना, एखाद्या व्यक्तीला, महापुरुषाला अर्पण केली आहेत. भारताच्या संविधान सभेने हे दोन्ही उल्लेख टाळले..
संविधानाच्या उद्देशिका-ठरावावर पहिल्या बैठकीपासूनच वारंवार चर्चा होत राहून २२ जानेवारी १९४७ रोजी त्यास अंतिम रूप आले..
‘‘मी आज इथे उभी आहे आणि मी स्वप्नात हरवले आहे. मला आठवतं, विद्यार्थी असताना मी वाचलं होतं. अमेरिकेच्या संविधान निर्मितीमध्ये…
स्वातंत्र्यलढय़ात स्त्रियांचा सहभाग वाढावा यासाठी महात्मा गांधींनी प्रयत्न केले, तरीही संविधान सभेत केवळ १५ स्त्रिया होत्या. त्यापैकी एक महत्त्वाच्या सदस्य-…