एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारताचा स्वातंत्र्यासाठीचा झगडा अधिक तीव्र झाला. काँग्रेसची वार्षिक अधिवेशने होऊ लागली. त्यातून नवनव्या मागण्या समोर येऊ लागल्या.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारताचा स्वातंत्र्यासाठीचा झगडा अधिक तीव्र झाला. काँग्रेसची वार्षिक अधिवेशने होऊ लागली. त्यातून नवनव्या मागण्या समोर येऊ लागल्या.
संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेत प्राचीन आणि प्रागतिक परंपरांचा संदर्भ होता; मात्र अखेरीस भारताचं संविधान आकाराला आलं ते वसाहतवादाच्या चौकटीत.
भारताच्या परंपरेत संविधानाची मुळं आहेत हे खरं असलं तरीही परंपरेत साऱ्याच बाबी प्रागतिक नाहीत.
कोणत्याही देशातला इतिहास हा एकरेषीय नसतोच, मात्र हळूहळू जगातल्या विविध भागांतल्या लोकांना संविधानाची आवश्यकता पटू लागली.
‘‘आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. पूर्वजांचा आदर राखला पाहिजे. कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे.’’
संविधान म्हणजे नियमांचा, कायद्यांचा दस्तावेज आहे, मात्र कोणतेही नियम अथवा कायदे हे निर्वातात जन्माला येत नाहीत.
नव्वदीपूर्वीच्या जगण्याचे अनेक संदर्भ घेऊन येणारी ही कादंबरी. ती भरकटण्याचे आणि कल्लोळाचे संदर्भ नोंदवून ठेवते आणि जगण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला मोकळी…
कोरेगाव भीमा येथील लढाईच्या द्विशताब्दी सोहळय़ात झालेल्या वादग्रस्त घटनेपासून या ना त्या निमित्ताने या संदर्भातला इतिहास समोर मांडला जातो आहे.
नियतीशी करार करून ७५ वर्षांपूर्वी ज्या देशाने स्वातंत्र्य मिळवलं, तो देशच आता पूर्णपणे बदलला आहे, मिस्टर नेहरू.
भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांना उच्च शिक्षणाकरता टाटांकडून फेलोशिप मिळाली होती आणि त्यामुळे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या…
मुळात परंपरा एका बिंदूपाशी संपते आणि तिथून आधुनिकता सुरू होते, असे परंपरा विरुद्ध आधुनिकतेचे सरधोपट द्वैत नेहरूंनी उभे केले नाही.
महायुद्ध, मुसोलिनीचा फॅसिझम, कोरियन युद्ध, अणुऊर्जा यांबाबत वेळीच स्पष्ट भूमिका घेऊन नेहरूंनी वैश्विक दृष्टी स्पष्ट केली होती..